महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या झाली ११४ !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पाळण्यात आला बंद
हिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीमुळेच कुणीही येतो आणि त्यांची तीर्थस्थळे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणी हिंदू एखाद्या मशिदीत अशा प्रकारे मंत्रपठण किंवा आरती करण्याचा कधी विचारतरी करू शकतो का ?
कोल्हापूर येथे ७ जून या दिवशी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांतता समितीची बैठक बोलावली होती.
महाराष्ट्रात औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे उघडपणे उदात्तीकरण करण्याच्या घडलेल्या या घटना, म्हणजे हिंदूंचे दमन करून दंगली भडकवण्याचे जिहाद्यांचे हे सुनियोजित षड्यंत्रच ! सरकारने अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवल्याचे प्रकरण
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सहस्रो हिंदूंची एकजूट
आतापर्यंत असलेले त्रिभाषा अन् द्विभाषा सूत्रांचे उच्चाटन करून इंग्रजी ही एकमेव भाषा टिकवून ठेवून कोकणी, मराठी, संस्कृत, उर्दू आदी भारतीय भाषा राज्यातून नाहीशा करण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत मंडळाने घेतला आहे.
कोल्हापूरप्रमाणे सर्वत्रचे हिंदू जागरूक झाल्यास धर्मांधांच्या उद्दाम कृत्यांना आळा बसण्यास वेळ लागणार नाही !
हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून त्यांचे हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करणे आवश्यक आहे !
वेदसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पायी वारीला जाणार्या भक्तांचे स्वागत, पालखीचे पूजन येथे राजापेठ चौकात १ जूनला करण्यात आले. या प्रसंगी सनातनच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.