स्वा. सावरकरांचे काव्य !

स्वातंत्र्यवीर सावरकर

‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’ या स्वा. सावरकरांच्या काव्यातील या ओळी थेट हृदयापर्यंत जाऊन संवेदना निर्माण करणार्‍या आहेत, इतका प्रभाव त्यांच्या या काव्यातील शब्दांमध्ये आहे !

– कै. (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज