आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही.

‘लज्जा’ पुस्तकावरून चित्रपट काढण्याचे धाडस अद्याप कुणीही केलेले नाही ! – लेखिका तस्लिमा नसरीन यांची खंत

या पुस्तकामध्ये बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात येत असलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

आसामची स्थिती काश्मीरप्रमाणे होणार नाही, हे मुसलमानांनी आम्हाला सांगावे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

राज्यात ३५ टक्के मुसलमान असल्याने त्यांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणता येणार नसल्याचेही प्रतिपादन !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांसाठी काश्मिरी मुसलमानांनी त्यांची हात जोडून क्षमा मागितली पाहिजे !

पीडीपीचे सरचिटणीस जावेद बेग यांचे आवाहन !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

खासदार अजमल यांची ही मागणी म्हणजे सत्य दडपण्याचाच प्रकार ! अशी असत्याची बाजू घेणारे खासदार कसा कारभार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

काश्मिरी हिंदूंच्या दुरवस्थेविषयी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी होते उदासीन !

भाजपचे नेते एम्.जे. अकबर यांचा आरोप
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे काँग्रेसने पहिल्यापासून कानाडोळा केला, हे उघड सत्य आहे. असा पक्ष इतिहासजमा होणे आवश्यक !

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये ३९९ हिंदूंच्या, तर १५ सहस्र मुसलमानांच्या हत्या झाल्या !’

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून केरळ काँग्रेसचे हिंदुद्वेषी ट्वीट
विरोधानंतर ट्वीट हटवले !

‘शिराळा युवक संघटनेचे संस्थापक’ आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील यांच्याकडून ‘द काश्मीर फाइल्स’ची १०० तिकीटे विनामूल्य !

काश्मिरी हिंदूंवर त्या काळात जे अत्याचार झाले, त्याची दाहकता लोकांपर्यंत पोचणे अत्यावश्यक आहे. त्या काळात हिंदूंनी जे भोगले किमान यापुढील काळात तरी तशी वेळ येऊ नये

रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.