
‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्याचे सांगून नरसंहाराची धग अल्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष १९९० पासून काश्मीरमध्ये हिंदु नरसंहाराच्या २२ मोठ्या घटना घडल्या. वर्ष २०१९ पासून २२ हिंदूंना वेचून मारण्यात आले. ५ लाख हिंदू काश्मीरमधून विस्थापित आहेत, हे या वेळी लक्षात घ्यायला हवे. जेव्हा नरसंहार नाकारला जातो, तेव्हा त्याची पुनरावृत्ती होते, हा मोठा धोका आहे. त्यामुळे देशभरात ‘काश्मिरी हिंदु वंशविच्छेद (जिनोसाईड) विधेयक’ पूर्णपणे लागू करावे.’
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या