
‘सेक्युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्याचे सांगून नरसंहाराची धग अल्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष १९९० पासून काश्मीरमध्ये हिंदु नरसंहाराच्या २२ मोठ्या घटना घडल्या. वर्ष २०१९ पासून २२ हिंदूंना वेचून मारण्यात आले. ५ लाख हिंदू काश्मीरमधून विस्थापित आहेत, हे या वेळी लक्षात घ्यायला हवे. जेव्हा नरसंहार नाकारला जातो, तेव्हा त्याची पुनरावृत्ती होते, हा मोठा धोका आहे. त्यामुळे देशभरात ‘काश्मिरी हिंदु वंशविच्छेद (जिनोसाईड) विधेयक’ पूर्णपणे लागू करावे.’
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !