इटावा (उत्तरप्रदेश) येथे क्रिकेटवरून दोन गटांमध्ये वाद : दगडफेकीत ३ जण घायाळ

छतावर अशा प्रकारे दगडांचा साठा कुणी आणि कशासाठी केला होता ?, याचे अन्वेषण करून पोलिसांनी सत्य जनतेसमोर आणावे !

मुंबईत दुचाकीवर धोकादायक ‘स्टंट’ करणार्‍या धर्मांधाला अटक !

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा धर्मांधांना कठोर शिक्षा करून त्यांचा वाहन परवाना कायमचा जप्त करायला हवा ! तरच अशा प्रकारांना आळा बसेल !

क्रिकेट सामन्‍यांचे बंदोबस्‍त शुल्‍क वाढवून त्‍यातून पोलिसांची घरे दुरुस्‍त करावीत ! – हिंदु विधीज्ञ परिषदेची मागणी

पोलिसांनी क्रिकेट सामान्‍यांना दिल्‍या जाणार्‍या बंदोबस्‍ताचे शुल्‍क : आय.पी.एल्. २०२३-२७ चे ब्रॉडकास्‍टिंगचे हक्‍क ४४ सहस्र कोटींहून अधिक रकमेला विकले जात असतांना त्‍याचा लाभ राज्‍यातील पोलिसांना का मिळू नये ? – हिंदु विधीज्ञ परिषद

जलक्रीडा क्षेत्राचे खासगीकरण करणार नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पॅराग्लायडिंग’साठी प्रतिग्राहक ८०० रुपये दर असतांनाही प्रत्येक ग्राहकाला ३ सहस्र रुपये आकारले जातात. जलक्रीडेवर कोणतेच नियंत्रण नाही. या दलालीला आताच न रोखल्यास पुढे ते गोव्याला महागात पडू शकते.

‘जंगली रमी’ या ऑनलाईन जुगारात महाराष्‍ट्रासह देशभरात वाढ !

यायालयाने वर्ष २०१५ मध्‍ये या खेळाला कौशल्‍यावर आधारित म्‍हटले असले, तरी सद्यस्‍थितीत त्‍याला मोठ्या जुगाराचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. त्‍यामुळे याविषयी केंद्र सरकारने धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

इराणमध्ये बॅडमिंटन स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय महिला खेळाडूला पदक घेतांना घालावा लागला हिजाब !

इराण कट्टर इस्लामी देश आहे. त्यामुळे भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच महिला संघटना या घटनेच्या संदर्भात शेपूट घालणार, यात आश्‍चर्य ते काय ?

बृजभूषण सिंह यांची हकालपट्टी करावी ! – प्रकाश महाजन, नेते, मनसे

राज ठाकरे यांना ‘उत्तर भारतियांची क्षमा मागा मगच अयोध्येत पाय ठेवा’ अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली होती. बृजभूषण हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे येथे आले होते. तेव्हा मनसेने विरोध केला नव्हता. आता मात्र मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

हॉकीची ऐशी-तैशी !

भारतातील एकही आस्‍थापन हॉकीसाठी पुढे का येत नाही ? हॉकीच्‍या खेळाडूंना स्‍वत:चा ‘ब्रँड अ‍ॅम्‍बॅसेडर’ बनण्‍यासाठी किती आस्‍थापने आमंत्रित करतात ? एकूणच हॉकीच्‍या प्रोत्‍साहनार्थ संपूर्ण व्‍यवस्‍थेने भगीरथ प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, हे मात्र खरे !

भारताच्या लौकिकासाठी मैदानात उतरू द्या !

खेळ, कला आदी विविध क्षेत्रांत राजकीय हस्तक्षेप हा खरोखरच चिंतेचा विषय झाला आहे. भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांमुळे राजकीय लोकांनी राजकारणाची दुर्दशा केली आहे. त्यामुळे राजकारणाला खेळ, कला आदी क्षेत्रांपासून दूर ठेवण्याची प्रगल्भता त्याच क्षेत्रातील चांगल्या नेतृत्वांनी दाखवून द्यायला हवी.

पाकिस्तानी हिंदु क्रिकेटपटूवर भारतातील अपघातग्रस्त क्रिकेटपटूविषयी  सहानुभूती व्यक्त केल्यामुळे धर्मांधांकडून टीका !

यातून धर्मांध मुसलमानांची विकृत मानसिकता लक्षात येते ! भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी अशा धर्मांधांची नेहमीच तळी उचलत असतात, हे लक्षात घ्या !