धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

धर्मप्रसार करणारे संत, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाकरता कार्य करणार्‍या संस्था किंवा संघटना यांच्या कार्यासाठी दान करणे, हे काळानुसार सर्वश्रेष्ठ दान होय. अर्पणदात्यांनी सनातन संस्थेला केलेल्या दानाचा (अर्पणाचा) विनियोग धर्माच्या पुनर्स्थापनेसाठीच होणार, हे निश्चित !

#Diwali : श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधीचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

श्री लक्ष्मी पूजन : आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे देत आहोत . . .

#Diwali : यमदीपदानाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .

#Diwali : यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?

अकालमृत्यू टाळण्यासाठी यमलहरींना १३ दीपांचे दान करून शांत करण्यात येते.

# Diwali : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शास्त्रानुसार कोणती रांगोळी काढावी ?

लक्ष्मीदेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या देवीची नित्य पूजाअर्चा, उत्सव, व्रत इत्यादी प्रसंगी काढल्यास लक्ष्मीदेवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

# Diwali : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीदेवीला कोणती प्रार्थना करावी ?

लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते.

#लक्ष्मीपूजन : जाणून घ्या – लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे !

#Diwali – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे

हिंदु ग्राहकांना ‘हलाल’ अन्नपदार्थांची सक्ती नको, तर  ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत !

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.

रावणवधानंतर प्रभु श्रीरामचंद्रांना अयोध्येत पोचण्यास २१ दिवस कसे लागले ?

हिंदूंनी संकेतस्थळांवरील अशा बिनबुडाच्या चर्चांमध्ये सहभागी होऊन तर्क-वितर्क लावत न बसता धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यात वेळ घालवला, तर तो सत्कारणी लागेल !