‘गणेशभक्ती करतांना २१ दूर्वा, २१ फुले, २१ चतुर्थी, २१ मोदक अर्पण केले जातात. हे कशाचे प्रतीक आहे ?

श्री गणेश ही पराक्रमाची देवता असून तो प्रत्येक देवदानवांच्या युद्धामध्ये सेनापती होता. ती सैन्यरचना २० सैनिक, त्यावर २१ वा नेता अशी होती. पराक्रमाचे प्रतीक म्हणूनच ‘२१’ या संख्येत सर्व वस्तू समर्पित केल्या जातात.’ (साभार : मासिक ‘सदाचार आणि संस्कृति’, सप्टेंबर २०१४) (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !
पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी पालिका ‘गोल्डन ड्रॉप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार
पुणे शहराच्या बाणेरमधील सुप्रसिद्ध बगाड उत्सवाला अनुमती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा !
अधिक मासातील वर्ज्य कर्मे आणि विहित (करता येणारी) कर्मे !