देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका जाणा !

देशाच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका जाणा !

उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसलमानांच्या लोकसंख्येमध्ये ३२ टक्के वाढ झाली आहे.

भारतात मात्र नमाजासाठी शुक्रवारी मिळते सुटी !

भारतात मात्र नमाजासाठी शुक्रवारी मिळते सुटी !

बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने शालांत परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले आहे. यात दुर्गापूजेच्या वेळी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

अशी कारवाई संपूर्ण देशात करा !

अशी कारवाई संपूर्ण देशात करा !

आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटकही केली आहे.

कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?

कावड यात्रा भारतात आहे कि इस्लामी देशांत ?

उत्तरप्रदेशच्या येथील परगंवा गावामध्ये कावड यात्रेकरूंचा रस्ता रोखण्याची, त्यांच्यावर घाणेरडे पाणी, तसेच दगड फेकण्याची घटना २९ जुलै या दिवशी घडली. यात मुसलमान महिला आघाडीवर होत्या.

भारतात असे कधी होईल ?

भारतात असे कधी होईल ?

‘इस्रायलशी प्रामाणिक न रहाणार्‍या नागरिकांचे नागरिकत्व रहित केले जाऊ शकते’, असा महत्त्वपूर्ण निर्णय इस्रायलच्या सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

हिंदु राष्ट्राची आवश्यकता जाणा !

१५ ऑगस्ट या दिवशी दक्षिण भारतातील शृंगेरी, कांची आणि रामचंद्रपुरा या ३ मोठ्या मठांवर आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या ४ आतंकवाद्यांना अटक करण्यात आली. 

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

या हत्येमागे जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे जिहादी कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

तमिळनाडूतील हिंदूंना हे मान्य आहे का ?

तमिळनाडूतील हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘तमिळनाडूच्या विकासामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्याखेरीज तमिळनाडू हे जंगलराज असलेल्या बिहारसारखे बनले असते’, असे संतापजनक विधान तमिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष एम्. अप्पावू यांनी केले.

हिंदूंनो, धर्मांधांचे षड्यंत्र जाणा !

हिंदूंप्रमाणे वेशभूषा करून बिजनौर (उत्तरप्रदेश) जिल्ह्यातील शेरकोट पोलीस ठाण्याच्या सीमेतील मुसलमानाच्या ३ थडग्यांवर तोडफोड करून दंगल घडवण्याचा महंमद आदिल आणि महंमद कमाल या दोघा धर्मांधांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला.