जनतेची सुरक्षा वार्‍यावर !

फलक प्रसिद्धीकरता

भारतात १ लाख लोकसंख्येमागे केवळ १५६ पोलीस आहेत. याचाच अर्थ देशातील ६४१ व्यक्तींची सुरक्षा केवळ १ पोलीस कर्मचारी करत आहे, अशी माहिती ‘इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०’द्वारे समोर आली आहे.