(म्हणे) ‘तुमची पिढी संपेल; मात्र हैद्राबादचे नाव भाग्यनगर होणार नाही !’ – असदुद्दीन ओवैसी यांची दर्पोक्ती  

अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, तर हैद्राबादचे भाग्यनगर का होऊ शकत नाही ? हिंदु राष्ट्रात गुलामगिरीची प्रत्येक खूण नष्ट करण्यात येईल ! निजामाच्या वंशजांची दर्पोक्ती कायमस्वरूपी दडपण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

भाजप उमेदवारांना विक्रमी मताधिक्य देणार – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ यांची निवडणूक १ डिसेंबर या दिवशी होत असून सांगली विधानसभा मतदारसंघातून पदवीधरचे उमेदवार श्री. संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षकचे उमेदवार श्री. जीतेंद्र पवार यांना विक्रमी मताधिक्य देणार असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी केले.

संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार यांना निवडून आणा ! – संजय केळकर, आमदार, भाजप

श्री. संग्राम देशमुख आणि श्री. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ गावभाग येथील हरिदास भवन येथे पदवीधर शिक्षकांसाठीच्या मेळाव्यात ठाण्याचे भाजप आमदार श्री. संजय केळकर बोलत होते.

गोव्यात डिसेंबर मासात जिल्हा पंचायत निवडणुका

गोव्यात डिसेंबर मासात जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

लालूप्रसाद यादव कारागृहातून बिहार सरकार पाडण्याचा कट रचत आहेत ! – भाजपचा आरोप

बिहार सरकारने या आरोपाची चौकशी करावी आणि जर हे सत्य असेल, तर लालूप्रसाद यादव यांना कारागृहात भ्रमणभाष संच कसा उपलब्ध झाला, याचाही शोध घेऊन संबंधितांना आजन्म कारागृहात डांबावे !

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणा ! – विशालसिंग राजपूत, शिवसेना

शहरप्रमुख श्री. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शहर कार्यालयात पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

ओवैसी विकास नाही, तर रोहिंग्यांना भारतात आणण्याची मागणी करतात ! – खासदार तेजस्वी सूर्या, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

ओवैसी हे महंमद अली जीना यांच्याप्रमाणे  इस्लामवाद, फुटीरतावाद आणि कट्टरतावाद यांची भाषा बोलत आहेत. देशातील प्रत्येकाने ओवैसी यांच्या फुटीरतावादी आणि धार्मिक राजकारणाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

‘ब्राह्मोस’ चाचणीच्या निमित्ताने…! 

भारतीय सैनिकांना मरणोत्तर सन्मान नको, तर विजयी होऊन त्यांनी जिवंतपणी सन्मान स्वीकारावेत, असे त्यांच्या घरच्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला वाटते. त्यामुळे जेव्हा जेव्हा नवनवीन शस्त्रास्त्रसज्जतेची वृत्ते येतात, तेव्हा ‘शक्तीमान असूनही किती दिवस दुबळ्याप्रमाणे जीवन कंठत रहायचे ?’, असा प्रश्‍न राष्ट्राभिमान्यांना वारंवार पडतो.

‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही ! – तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !

पंचतारांकित हॉटेलमधून निवडणुका लढवल्या जात नाहीत ! – गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला घरचा आहेर

आझाद यांनी काँग्रेसने निवडणुकीत विजय मिळवण्याची आशा आता सोडून देऊन तिचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला, तरी पुरेसे आहे, असेच जनतेला वाटते !