जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ८० शाळा शिक्षकांविना !
जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती अशी का ? शाळेमध्ये शिक्षकच नाहीत, ही स्थिती गंभीर आहे. अशा स्थितीमुळेच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत, हे लक्षात घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना काढणे आवश्यक !