देशविघातक काँग्रेस !
मध्यप्रदेशात या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आमचे सरकार आल्यावर काँग्रेस मध्यप्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे.
मध्यप्रदेशात या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आमचे सरकार आल्यावर काँग्रेस मध्यप्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे.
क्रीडा क्षेत्रात ‘महान’ असण्यासह विनम्र आणि सभ्य असणारे खेळाडूच क्रीडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवतात !
‘चंद्रयान-३’ने प्रस्थापित केलेल्या ‘विक्रम’ने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिली भारतीय बुद्धीमत्तेची चुणूक !
परकीय संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याची एकही संधी शासन आणि नागरिक यांनी सोडू नये ! हिंदू महारक्षा आघाडीने उपस्थित केलेले हे सूत्र देशभक्त गोमंतकीय आणि भाजप शासन उचलून धरेल अन् आणखी एक परकीय जोखड या भारतभूच्या अंगावरून दूर फेकले जाईल आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करील अशी आशा करूया !
हिंदूंचे आणि पर्यायाने देशाचे रक्षण कसे करावे लागले ? हे तरुणांच्या लक्षात येईल अन् ते आताच जागृत होऊन त्यासाठी प्रयत्न करतील. त्यातून हानी न्यून करता येईल. हेच शरद पवार यांच्यासारख्यांना नको आहे, त्यामुळेच ते याला विरोध करत आहेत.
हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे !
भारतीय लोकशाहीत ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द घुसडून ४७ वर्षे झाली. ‘आमच्याकडे जे काही ‘हिंदू’ म्हणून आहे, ते ‘धर्मांध’च असते, तर आभाळाखाली जे-जे अहिंदु म्हणून गणले जाते, त्यास ‘धर्मनिरपेक्ष’ या सुरेख नावाने प्रोत्साहन देण्यास आम्हाला अभिमान वाटतो..
कर्नाटकात ‘हिंदु’ शब्द उच्चारणे, हा घोर अपराध झाला आहे. राज्यातील मूडबिद्रे येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित एका शाळेतील कार्यक्रमात ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्या’ अशी एका महिलेची ओळख करून दिल्यामुळे..
हिंदूंच्या ब्रजमंडल जलाभिषेक यात्रेवर आक्रमण केल्याच्या प्रकरणी हरियाणा पोलिसांनी गोरक्षक बिट्टू बजरंगी यांना अटक केली. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केंब्रिज विद्यापिठात कथावाचक मोरारी बापू यांच्या रामकथेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषणाचा प्रारंभ ‘जय सीयाराम’ असा जयघोष करून केला आणि सांगितले,