बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती !
धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.
धर्मांधांनी दुर्गादेवीचे १६० मंडप आणि मंदिरे यांची मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. १२ हिंदूंची हत्या करण्यात आली, २३ हिंदु माता-भगिनींवर बलात्कार झाले, तर १७ हिंदू बेपत्ता झाले.
भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. स्वामी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ‘नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही’, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.
बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ? आपण बांगलादेशला घाबरतो का ?
देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
संपूर्ण देशात केवळ डॉ. स्वामी हेच एकमेव राजकारणी आहेत, जे अशी मागणी करत आहेत. अन्य राजकारण्यांना अशी मागणी करावी, असे का वाटत नाही ? कि ‘तालिबान जे करत आहे, ते योग्य आहे’, असे मुसलमानांची मते मिळण्यासाठी राजकारण्यांना वाटते ?
डॉ. स्वामी यांनी आतंकवादाचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजनांसह मानवीय आणि मूलभूत अधिकार यांचे सामंजस्य कसे ठेवले पाहिजे, यांविषयी माहिती दिली आहे.
भारतावर मुसलमान आक्रमकांनी आक्रमणे करून हिंदूंवर अत्याचार केले. त्यानंतर ‘ख्रिस्ती’ ब्रिटिशांनीही हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे दोघेही हिंदूविरोधी आहेत, हे लक्षात घ्या !
मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ?
भारतावर आक्रमण करणारे कुणीच शिल्लक राहिले नाहीत !
असे एकतरी नेता बोलतो का ?