बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण

नवी देहली – बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ? आपण बांगलादेशला घाबरतो का ? लडाखमधील चिनी अतिक्रमणाच्या भीतीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेण्याच्या सूत्रावरही माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची सिद्धता दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का ? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणांवरून ट्वीट करून विचारला आहे.
India should invade Bangladesh if torture of Hindus does not stop: Subramanian Swamy https://t.co/QlN0H1xUFB via @dna @dna : Warned many years ago
— Subramanian Swamy (@Swamy39) October 17, 2021
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा