बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचे प्रकरण

नवी देहली – बांगलादेशमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांचा केंद्रातील भाजप सरकार निषेध का करत नाही ? आपण बांगलादेशला घाबरतो का ? लडाखमधील चिनी अतिक्रमणाच्या भीतीनंतर आपण तालिबानने अफगाणिस्तान कह्यात घेण्याच्या सूत्रावरही माघार घेतली आणि त्यांच्याशी चर्चेची सिद्धता दाखवली. आता पुढे आपण मालदीवला देखील घाबरणार आहोत का ? असा प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणांवरून ट्वीट करून विचारला आहे.
India should invade Bangladesh if torture of Hindus does not stop: Subramanian Swamy https://t.co/QlN0H1xUFB via @dna @dna : Warned many years ago
— Subramanian Swamy (@Swamy39) October 17, 2021
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा