निदर्शने करणार्‍या मुसलमानांकडून पंतप्रधान मोदी यांना अश्‍लाघ्य शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ लेखक तारेक फतेह यांच्याकडून प्रसारित  

कॅनडातील प्रसिद्ध इस्लामी विचारवंत आणि लेखत तारेक फतेह यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित अवमानावरून मुसलमानांकडून निदर्शने केली जात असल्याचे दिसत आहे.

मुसलमान आतंकवाद्यांनी भारतात केलेल्या बाँबस्फोटांचा इस्लामी देशांनी निषेध केला होता का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्‍न विचारला आहे.

अमित शहा यांचे त्यागपत्र मागणे आवश्यक झाले आहे ! – भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्याने आणि तरीही प्रतिदिन एका काश्मिरी हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली जात असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागपत्र देण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?

पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना केंद्राला ‘कर्णावती’ असे नाव देण्यास सुचवले होते

‘रामसेतु’ला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ९ मार्चला सुनावणी !

मुळात अशी मागणी करावी लागू नये ! केंद्र सरकारने स्वतःहून अशी घोषण करणे आवश्यक आहे !

हिजाबची मागणी करणार्‍यांचे आजोबा पाकमध्ये गेले असते, तर त्यांना हिजाब सहज मिळाला असते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

त्यांच्या आजोबांनी (फाळणीच्या वेळी) पाकिस्तानला जाण्याऐवजी भारतात रहाण्याचा निर्णय का घेतला ?

हिजाब महत्त्वाचा भाग असल्याचे इस्लाममध्ये कुठेही लिहिलेले नाही ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

इस्लाममध्ये कुठेही लिहिले नाही की, हिजाब हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे.

रेल्वेच्या भरती परीक्षांविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे.

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर

राज्यघटनेतून हे शब्द काढून टाकण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट