Diwali : नरकचतुर्दशी

आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्‍हणतात. नरकासुर नावाच्‍या क्रूरकर्मा राक्षसाच्‍या अंतःपुरात १६ सहस्र स्‍त्रिया बंदीवासात होत्‍या. पृथ्‍वीवरच्‍या सर्व राजांना तो अतोनात छळायचा. श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध करण्‍याचे ठरवले.

Diwali : अंगाला उटणे लावण्‍याची पद्धत

अंगाला उटणे लावताना कशा पद्धतीने लावावे हे या लेखात दिले आहे.

Diwali : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्‍या घटकांतील सकारात्‍मक ऊर्जा (चैतन्‍य) विलक्षण वाढणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने लक्ष्मीपूजनाच्‍या मांडणीतील सर्व घटकांची पूजनापूर्वी आणि पूजनानंतर चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. त्‍यांची निरीक्षणे आणि काढलेले निष्कर्ष देत आहोत.

Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार करूया !

‘दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत’, अशी मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

‘दिवाळी पहाट’चे बाजारीकरण !

दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध केला, त्‍याचे प्रतीक म्‍हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून सडा-रांगोळी काढून घराभोवती दिवे लावून मंगलमय वातावरणात आई मुलांना ओवाळते.

लक्ष्मीपूजन : दीपावलीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस !

संसारातील घोर आपत्ती म्‍हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्‍हणून उत्‍साहाने, न्‍यायनीतीने आणि सतत कष्‍ट करून संपत्ती प्राप्‍त करावी.

दीपावली म्‍हणजे सनातन हिंदु संस्‍कृतीचे दर्शन आणि संकल्‍पपर्व !

चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्‍हणजे दीपावली पर्व ! उत्‍सव, रोषणाई, संपन्‍नता, प्रेम आणि भक्‍ती यांचे हे प्रतीक !

Diwali : श्रीकृष्‍णाची अनंत नावे आणि त्‍याचे माहात्‍म्‍य !

महाभारतातील संजय श्रीकृष्‍णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्‍ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्‍याची श्रीकृष्‍णावर परमभक्‍ती आहे. संजय युद्ध चालू होण्‍याच्‍या आधी धृतराष्‍ट्राला श्रीकृष्‍णाचा पराक्रम सांगतो.

Narakchaturdashi : स्‍वभावदोष, अहंकार आणि विकार रूपी नरकासुराच्‍या तावडीतून सोडवण्‍यासाठी श्रीकृष्‍णाला आळवून देहासह मनानेही परिशुद्ध होऊया !

‘आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’, असे म्‍हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने क्रूरकर्मा नरकासुराचा वध करून त्‍याच्‍या बंदीवासातील १६ सहस्र स्‍त्रियांना मुक्‍त केले. या आनंदाप्रीत्‍यर्थ लोकांनी घरोघरी दीपोत्‍सव साजरा केला.