Diwali : नरकचतुर्दशी
आश्विन कृष्ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्हणतात. नरकासुर नावाच्या क्रूरकर्मा राक्षसाच्या अंतःपुरात १६ सहस्र स्त्रिया बंदीवासात होत्या. पृथ्वीवरच्या सर्व राजांना तो अतोनात छळायचा. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्याचे ठरवले.