रात्री १० पर्यंतची समयमर्यादा संपल्यावरही फटाके वाजवले !
मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !
हवेचा दर्जा पुन्हा खालावला !
मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !
हवेचा दर्जा पुन्हा खालावला !
सध्या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्यां’ची आतषबाजी करण्यात यावी…
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन सरकारने फटाक्यांच्या उत्पादनांवर बंदी घालावी, असेच जनतेला वाटते !
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करत आहेत.
घरोघरी आनंदाचे तोरण चढवणारी भारतीय दिवाळी आता विदेशातही चैतन्याची रुजवात करत आहे. दिवाळी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोचली आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यांवरही तिची धूम दिसते.
सामान्यतः अमावास्येला अशुभ मानले जाते; परंतु दिवाळीच्या काळातील अमावास्या ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेसमानच कल्याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्री लक्ष्मीपूजन आणि अलक्ष्मी नि:सारण..
‘सणासुदीचे रंग आणि उत्साह केवळ आपल्या भारतातच आहे, असे नव्हे, तर ते सर्व विदेशातही आहेत. आपण जशी दिवाळीला श्री लक्ष्मीदेवतेची उपासना करतो, त्याचप्रमाणे देशात विविध देवतांचे पूजन केले जाते.
१. कलशातील पाणी भांड्यात घेऊन ते एकेक पळी उजव्या तळहातावर घेऊन आचमन करावे.
एक दिवस धर्मराज युधिष्ठिराने पितामह भीष्मांना विचारले, ‘‘पितामह ! काय केल्यामुळे मनुष्य दुःखरहित होऊ शकतो ? कोणत्या उपायांनी हे समजू शकेल की, एखादा मनुष्य दुःखी होणार आहे किंवा सुखी होणार आहे ?
दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्या !