(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन
स्वतःला नास्तिकतावादी मानणार्या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?
स्वतःला नास्तिकतावादी मानणार्या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?
यावरून बंगाल सरकार घटनेला अनुसरून निर्णय घेत नसल्याचे स्पष्ट होते. असे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच योग्य ठरेल !
आतापर्यंत गीता प्रेसकडून श्रीमद् भगवद्गीतेच्या १६ कोटी २१ लाख प्रती प्रकाशित !
गीता प्रेसकडून १४ भाषांमध्ये एकूण ४१ कोटी ७० लाख पुस्तके प्रकाशित !
‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह संवादांचे लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्याकडून समर्थन !
हिंदुद्वेषी आणि मुसलमान अन् ख्रिस्तीप्रेमी काँग्रेस सरकारचा निर्णय !
‘जिहादी मानसिकता आणि इस्लामी आतंकवाद यांची समस्या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्ये भारतामध्ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.
हिंदूंमध्ये ३३ कोटी देवता आहेत. या ३३ कोटी देवतांमधील अपरिमित दैवी सामर्थ्याने त्या अनेक जिवांचा उद्धार करतात. त्यासाठी भक्तांनी केवळ देवतांची मनोभावे भक्ती करण्याची आवश्यकता असते. याचे काही संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत…..
असा फलक लावावा लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! अन्य पथियांच्या श्रद्धास्थानांच्या बाहेर कधी असा फलक लावावा लागतो का ? यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे स्पष्ट होते !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा जावईशोध ! चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु समाज ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात जागृत होणे हे जितेंद्र आव्हाड यांना खुपत असल्याने ते चित्रपटाला खोटे ठरवण्याचा आटापिटा करत आहेत.
काश्मीरमधील लक्षावधी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर चकार शब्दही न बोलणार्या थरूर यांची हीच का धर्मनिरपेक्षता ?