(म्हणे) ‘हिंदु धर्म केव्हा जन्माला आला ? त्याला कुणी जन्माला घातले ?, हाच मोठा प्रश्न आहे !’ – कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर
ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
ते येथील कोरतगेरे येथे ५ सप्टेंबरला शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावर तात्काळ कारवाई होऊन उदयनिधी आणि खर्गे यांना कारागृहात डांबले पाहिजे !
शिरच्छेदासाठी १० कोटी रुपयांचे बक्षिस घोषित करणारे परमहंस आचार्य यांच्यावर उदयनिधी यांची उपरोधिक टीका !
ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.
कार्ती चिदंबरम् म्हणजे हिंदु धर्मावर चिखलफेक करणारे संधीसाधू ! ‘असे वैचारिक धर्मांतर झालेल्यांपासूनच हिंदु धर्माला खरा धोका आहे’, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?
तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?
काँग्रेस आणि एम्.आय.एम्. यांच्याकडून विरोध
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या विरोधात कार्य करण्यात येत आहे. काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना याचा पश्चात्ताप होत आहे का ?
बेंगळुरू येथील संत संमेलनामध्ये १४ संत-महंतांकडून प्रस्ताव पारित
शिवाजीचा मुख्य सेनापती मुसलमान होता. त्याचा स्वत:च्या लोकांवर (हिंदूंवर) विश्वास नव्हता. त्या वेळी हिंदू मुसलमान भेदच नव्हता, असेही अकलेचे तारे नेमाडे यांनी तोडले.