सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

नको राग नको कुणाचा हेवा । शिकायचे अध्‍यात्‍म हाच ठेवा ॥ सनातनची कीर्ती जगी करूया । हेचि दान आम्‍हा देगा देवा ॥

स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

 २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

स्वबोध, मित्रबोध नि शत्रूबोध

‘पोप आणि ख्रिस्ती म्हणतात, ‘जगात येशूचे राज्य आले पाहिजे. जगावर बायबलची, म्हणजे ख्रिस्त्यांची सत्ता यायला हवी.’ १६ व्या शतकापासून विश्‍वात, तसेच भारतात प्रारंभ झालेले ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर अभियान आणि त्यांना राजाश्रय देऊन दोन तृतीयांश जगाला गुलामीच्या खाईत लोटणार्‍या युरोपियन देशांचा साम्राज्यवादी इतिहास याची साक्ष देतो.

ईश्‍वर, धर्म आणि आधुनिक विज्ञान

‘उपनिषदांप्रमाणे ईश्‍वर या शब्‍दाने कोणत्‍याही मानवी आकृतीचा बोध होत नसून ‘ईश (सत्ता) म्‍हणजे अशी एक शक्‍ती की, जी सर्व चराचरांना व्‍यापून आहे आणि जिच्‍यामुळे जिवांमध्‍ये जिवंतपणा दिसतो.’

राष्ट्रपती विधवा आणि आदिवासी असल्याने त्यांना संसदेच्या उद्घाटनाला न बोलावणे, हा सनातन धर्म आहे का ? – उदयनिधी स्टॅलिन

प्रत्येक गोष्टीला सनातन धर्माशी जोडण्याचा प्रयत्न करणार्‍या उदयनिधी यांना सनातन धर्मद्वेषाची काविळ झाली आहे, असेच यातून दिसून येते !

डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हा देश सत्‍याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्‍यामुळे डाव्‍या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्‍पष्‍ट मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्‍यक्‍त केले.

सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे !

सनातन धर्म शाश्‍वत कर्तव्‍यांचा समूह आहे. यात देश, राजा, माता, पिता आणि गुरु यांच्‍याप्रती कर्तव्‍य, तसेच गरीबांच्‍या सेवेसमवेत अन्‍य कर्तव्‍ये यांचाही समावेश आहे. यामुळे सनातन धर्म नष्‍ट करणे, म्‍हणजे कर्तव्‍ये नष्‍ट करणे आहे, असे मत मद्रास उच्‍च न्‍यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना व्‍यक्‍त केले.

उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !

हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

‘६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक; धर्म, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ’, हा भाग वाचला.

वेदरक्षणाच्या परंपरेच्या विस्ताराची आवश्यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्‍या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.