महापारेषणच्या वीजवाहिनीतील बिघाडामुळे पुणे येथे साडेचार लाख वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित !
महापारेषणच्या जेजुरी ४४० केव्ही ‘टॉवर लाईन’मध्ये रात्री बिघाड झाला. त्यामुळे पारेषण वीजवाहिनीमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली.
महापारेषणच्या जेजुरी ४४० केव्ही ‘टॉवर लाईन’मध्ये रात्री बिघाड झाला. त्यामुळे पारेषण वीजवाहिनीमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली.
वस्तू, तसेच सेवा विकत घेतल्यानंतर तिचा दर्जा आणि दिलेल्या सोयी सुविधांविषयी त्रुटी आढळल्यास ग्राहक आयोगात धाव घेणार्यांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. बाजार केंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहकांचे संरक्षण ही काळाची आवश्यकता बनली आहे.
प्रत्येक प्रवाशाने अशा प्रकारे तक्रार करणे आवश्यक आहे. त्यातून तरी रेल्वे प्रशासनाला जाग येईल आणि गाड्या वेळेवर धावू लागतील !
छत्रपती संभाजीनगर आणि जालना या २ जिल्ह्यांतील एकूण सव्वातीन लाख घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आदी वीज ग्राहकांनी वीजदेयक भरलेले नाही. यामुळे त्यांची वीज कायमस्वरूपी तोडण्यात आली आहे.
औषधासारख्या नागरिकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या उत्पादनांविषयी जाब देणार्यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही, तसेच औषधांचा अपेक्षित असलेला दर्जा सांभाळला नाही, असे निकालात नमूद आहे.
बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !
वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.
एका महिलेला विमानतळावर पोचण्यास विलंब झाल्याने उबेर इंडिया आस्थापनाला २० सहस्र रुपये देण्याचे आदेश मुंबईतील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.
वीज वितरण आस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यशस्वी लढा देणारे ओरोस येथील विष्णुप्रसाद दळवी यांचे अभिनंदन ! ग्राहकांना विविध कारणांनी वेठीस धरणार्या वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का आहे !
एका हिंदु शाकाहारी कुटुंबाने ‘जीवाजी क्लब’ नावाच्या हॉटेलमधून शाकाहारी पदार्थ मागवला असतांना त्यांना ‘झोमॅटो’ या घरपोच अन्न पोचवणार्या आस्थापनाकडून मांसाहारी जेवण मिळाले. हे पाहून त्या कुटुंबाला मानसिक धक्का बसला, तसेच त्यांना अन्नग्रहण करता आले नाही.