मुंबई – मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ५ फेब्रुवारीला दुपारपासून रिलायन्सच्या ‘जिओ’ भ्रमणभाष सेवेचे नेटवर्क ठप्प झाले होते. त्यामुळे भ्रमणभाष आणि इंटरनेट सेवा वापरणार्या ग्राहकांची पुष्कळ असुविधा झाली. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांना जिओ सेवेत व्यत्यय येत होता. ग्राहकांना झालेल्या या त्रासामुळे दोन दिवसांची अमर्याद ‘इंटरनेट सेवा’ विनामूल्य देण्यात आली आहे.
‘जिओ’ची भ्रमणभाष सेवा ठप्प, ग्राहक त्रस्त
नूतन लेख
- SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी रुपयांचा अपहार !
- देहव्यवसाय करणारे, तृतीयपंथी आदींना स्व-घोषणापत्राने मतदार होता येणार !
- ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत
- तोतया पोलीस म्हणून सायबर गुन्हेगारांकडून तरुणीची १ लाख ९५ सहस्र रुपयांची फसवणूक !
- वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती ! – शरद पवार
- कल्याण-डोंबिवली येथे ३०० लिटर गावठी आणि विदेशी मद्य जप्त !