सासवड (पुणे) येथे ८० जनावरांची अवैध वाहतूक करणार्या ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद
गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !
गोवंश हत्याबंदी कायद्याला धाब्यावर बसवणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील !
पोलिसांकडून प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गेल्या ५ वर्षांमध्ये गायींची चोरी, हत्या आणि गोवंश मांस विक्री या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये या संदर्भातील ६४ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मध्ये १२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गोवंश हत्याबंदी कायदा असूनही तो धाब्यावर बसवून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधी थांबणार ? कारवाया करूनही या उद्दाम प्रवृत्तीच्या कसायांना काहीच फरक पडत नाही. त्यासाठी प्रत्येक राज्यात योगी आदित्यनाथ यांच्यासारखे नेतृत्व हवे. तरच गोरक्षा शक्य आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
इंदापूर येथील वाढत्या गोहत्या रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य करावे, अशा आशयाचे निवेदन गोरक्षक श्री. ऋषिकेश कामथे यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, तसेच मुंबईचे पोलीस महासंचालक यांना देण्यात आली आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येत असेल, तर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या गोवंशहत्या बंदी कायद्याच्या कार्यवाहीविषयी प्रश्नचिन्हच उपस्थित होते ! सरकारने कायद्याची कार्यवाही होते का ?, हे पहावे !
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौड तालुक्यातील स्वामी चिंचोली हद्दीत एका टेंपोत प्लास्टिक ड्रममध्ये गाय आणि बैल यांचे ९०० किलो मांस अवैधपणे घेऊन जातांना पोलिसांनी टेंपोचालक अन् मांस असा ३ लाख ४४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे.
श्री. आकाश दाभाडे हे थडी, जिल्हा अमरावती येथील गोरक्षक आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आहेत. ८ नोव्हेंबर या दिवशी कार्यालयात जात असतांना मार्गात त्यांना गोमाता मृतावस्थेत दिसली.
विश्व हिंदु परिषदेच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात हितचिंतक, म्हणजेच सदस्यता मोहीम चालू करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरपर्यत संपूर्ण भारतात हिंतचिंतक मोहीम चालू रहाणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चालवणार्या जाणार्या गोशाळेच्या माध्यमातून २०० लहान आणि मोठ्या अशा गोवंशियांचा सांभाळ केला जात आहे. गायींपासून मिळणारे दूध हे प्रतिदिन नैमित्तिक पूजेसाठी वापरण्यात येते, तर उर्वरित दूध हे रुग्णाईत, तसेच लहान बालकांचे पालक यांना विक्री केली जाते.
शहरातील जळगाव ते संभाजीनगर महामार्गालगत अनुमाने रात्री १० वाजता एक गाय मृतावस्थेत पडलेली होती. याविषयीची माहिती शहरातील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख गजानन माळी यांना मिळाल्यावर ते तात्काळ घटनास्थळी पोचले.