सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही एकही राजकीय पक्ष देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू शकलेला नाही, याहून लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असू शकते ? हे चित्र कुठे तरी पालटण्याची आवश्यकता आहे.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही एकही राजकीय पक्ष देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू शकलेला नाही, याहून लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असू शकते ? हे चित्र कुठे तरी पालटण्याची आवश्यकता आहे.
पात्र विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय कोण आणि कसा भरून काढणार ? आय.ए.एस्. दर्जाचे अधिकारीही अशा प्रकरणामध्ये सामील असल्याने भ्रष्टाचाराची भयावहता लक्षात येते. अशा अधिकार्यांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षाच दिली पाहिजे !
आज कुणालाच कायद्याचे भय राहिलेले नाही. हे विद्यमान लोकशाहीचे घोर अपयश आहे. याला ‘भारतीय लोकशाहीची शोकांतिका’ म्हणायचे नाही, तर काय म्हणायचे ?’
राज्यकर्ते आणि मतदार यांची कर्तव्ये, लोकशाहीतील त्रुटी, प्राचीन भारतीय आदर्श राज्यव्यवस्था आदींविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने हे सदर चालू करत आहोत.
वर्ष २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अन्वेषणात उघड झाला आहे.
फेब्रुवारी आणि मार्च मध्ये पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोवा या ५ राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.
पोलीस विभागातील सामान्य कर्मचार्याने व्यक्त केलेली व्यथा !
अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप
समाजाला विवेकाचे धडे देण्याचा आव आणणार्या अंनिसचे विवेकशून्य वर्तन !
जनतेला आपल्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागणे हे दुर्दैवी आहे.
‘साखर कारखाने बंद पडले नाहीत, तर बंद पाडले गेले’, असा आरोप करत या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा मी माझ्या मार्गाने मी जाईन’, असे सांगत अण्णांनी सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी दिली आहे.