२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

२ मासांत चौकशी करून दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. त्यातच सोलापूर येथील एका अधिकार्‍याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे समोर आले आहे.

भारतातातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार !

भारतातातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार !

हे वास्तव भारतियांनी स्वीकारले असून ‘ते कधीही पालटता येणार नाही’, हेही स्वीकारले आहे. ही पराभूत मानसिकता पालटण्यासाठी जनतेने याविरोधात संघटित होणे आवश्यक आहे !

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदू संघटित झाल्यास तिरुपतीसह अनेक मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील ! – बी.के.एस्.आर्. अय्यंगार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते, आंध्रप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘तिरुपती मंदिरातील भ्रष्टाचार आणि अवैध चर्च निर्माण कसे रोखणार ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

नागरिकांकडून घेतलेल्या मिळकत करातून विकासकामे होण्याऐवजी तो पैसा दंडापोटी शासनजमा होणे संतापजनक ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

नागरिकांकडून घेतलेल्या मिळकत करातून विकासकामे होण्याऐवजी तो पैसा दंडापोटी शासनजमा होणे संतापजनक ! – विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडत असल्याने पुणे महापालिकेला शेकडो कोटी रुपयांचा दंड !

दारूबंदीचा फार्स !

दारूबंदीचा फार्स !

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यात वर्ष २०१६ पासून दारूबंदी आहे. या मृत्यूंविषयी राज्यातील नितीश कुमार सरकारला दुःख झाल्याचे दिसून आलेले नाही.

मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्‍या निवृत्त बँक कर्मचार्‍यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !

मांढरदेव (सातारा) येथील काळूबाई मंदिरात रक्कम मोजणार्‍या निवृत्त बँक कर्मचार्‍यानेच चोरले दीड लाख रुपये आणि दागिने !

भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा अपहार होणे, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत, तसेच दोषींवर त्वरित कठोर कारवाई करायला हवी !

चोर तो चोर वर शिरजोर !

चोर तो चोर वर शिरजोर !

सरकारी कार्यालयांमध्ये ‘लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे’, असे पत्रक लावलेले असते. ते केवळ औपचारिकता म्हणून नाहीतर सध्या ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.’ पैसे न मोजता एखादे सरकारी काम होऊच शकत नाही, अशी सद्यःस्थिती असतांना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊ नये..

२ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला असल्याने त्या बंद कराव्यात !

२ सहस्र रुपयांच्या नोटांमुळे काळा पैसा वाढला असल्याने त्या बंद कराव्यात !

भाजपचे खासदार सुशील मोदी यांची मागणी – अमेरिका, चीन, जपान अशा विकसित देशांमध्ये कुठेही १०० च्या पुढील चलन नाही; मग भारतात २ सहस्र रुपयांच्या नोटेची आवश्यकता काय ?

१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?