झारखंड खाण घोटाळा : गरीब राज्यातील श्रीमंत नोकरशहा !
नुकतेच २ डिसेंबर २०२२ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने पूजा सिंघल यांची त्यांच्या रुग्णालयासहित ८२ कोटी रुपयांची संपत्ती शासनाधीन केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा ऊहापोह करणारा हा लेख…
नागपूर विद्यापिठातील ७ विभागांकडून खंडणी वसुली प्रकरणी प्रा. धर्मेश धवनकर सक्तीच्या रजेवर !
नागपूर विद्यापिठातील ७ विभागप्रमुखांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे प्रा. डॉ. धर्मेश धवनकर यांच्याविरुद्ध कारवाई करत विद्यापीठ प्रशासनाने पाठवले सक्तीच्या रजेवर !
१ लाख रुपयांची लाच मागणार्या ग्रामविकास अधिकार्याला अटक !
शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगातून केलेल्या कामाचे देयक रक्कम खात्यात जमा करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली.
अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘ईडी’कडून चौकशी
‘त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘लायगर’ चित्रपट बनवण्यासाठी पैसे कुठून आले ?’, याविषयी ही चौकशी करण्यात आली. काही राजकारण्यांनीही चित्रपटात पैसे गुंतवल्याचा आणि या चित्रपटाद्वारे काळा पैसा सहज पांढरा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
गुजरात : राज्यातून २९० कोटी रुपयांची रोकड, ५०० कोटींचे अमली पदार्थ आणि ४ लाख लिटर दारु जप्त !
‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही.
संभाजीनगर येथे लाच घेतांना विद्युत् साहाय्यकाला अटक !
शेतात वीज पंपाच्या नवीन जोडणीसाठी ५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना कन्नड तालुक्यातील औराळा वीज उपकेंद्राचे विद्युत् साहाय्यक हृषीकेश वाडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संभाजीनगर पथकाने २८ नोव्हेंबर या दिवशी पकडून अटक केली.
लाच घेतल्याप्रकरणी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह तिच्या पतीला अटक !
भ्रष्टाचाराने पोखरलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ! लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलिसांनी लाच घेणे, म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
(म्हणे) ‘अंकाद्वारे भविष्य पहाणे, हे शास्त्र असल्याचे सिद्ध करा आणि २१ लाख रुपये मिळवा !’
अंनिसने प्रथम स्वतःच्या संघटनेतील भ्रष्टाचार, अंतर्गत कलह आणि मनमानी कारभार थांबवण्याकडे लक्ष द्यावे !
५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना बाजार समितीचा सचिव पोलिसांच्या कह्यात !
भ्रष्टाचाराने पोखरलेली आणि भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालेली शासकीय कार्यालये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आहेत, हे लज्जास्पद !