खासदार संजय राऊत यांच्या अटकेवरून संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ
विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.
विरोधकांनी भाजप सरकारवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा अपवापर केल्याचा आरोप केला आहे.
सरकारने या वाहिनीची नोंद घेऊन पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल !
सर्व भ्रष्टाचारी संघटित असल्याने त्यांच्यावर केवळ राजकीय सूडापोटीच कधीतरी कारवाई होते ! देशातील भ्रष्टाचार खरोखरीच मुळासह नष्ट करायचा असेल, तर धर्माचरणी लोकप्रतिनिधीच हवेत !
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.
धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारावर मदरशांना अनुदान कशासाठी ?
असे अनुदान कधी हिंदूंच्या संस्थांना दिले आहे का ?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी यांच्यावर गोव्यातील एका रेस्टॉरंटच्या प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून देहली उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या नेत्यांना फटकारत त्यांना या संदर्भातील ट्वीट २४ घंट्यांत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रत्येक क्षेत्रांत हिंदुद्वेष्ट्यांना पुढे आणण्यात आले. प्रसारमाध्यमांमध्येही हीच स्थिती होती, हे या आरोपातून सिद्ध होते.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, बकरी ईदच्या दिवशी गोहत्या झाली; मात्र प्रशासन ते नाकारत आहे. गोहत्येमधील मांस सापडले होते.
देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !
अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.