बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली

बोरीवली (मुंबई) येथे काँग्रेसने रेल्वे रोखली

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी २७ जुलै या दिवशी बोरीवली स्थानकावर आंदोलन केले आणि सौराष्ट्र एक्सप्रेस रोखली.

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.

(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

(म्हणे) ‘मी आतापर्यंतच्या सर्वांत स्वादिष्ट गोमातेला तळून खाल्ले !’

हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणार्‍या काँग्रेसचा राजकीय अंत होण्याची वेळ समीप आली आहे, हे तिने लक्षात घ्यावे !

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

सोनिया गांधी यांची ‘ईडी’कडून दुसर्‍यांदा चौकशी

कायद्यानुसार चालू असलेल्या चौकशीला असा विरोध करणारी काँग्रेस कायदाद्रोही आणि जनताद्रोहीच होत ! ‘या प्रकणी दोषींची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येऊ दे’,  असे काँग्रेसवाले कधी म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या !

आसगाव येथील अवैध मद्यालय आणि रेस्टॉरंट यांच्यासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

आसगाव येथील अवैध मद्यालय आणि रेस्टॉरंट यांच्यासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

काँग्रेसने २३ जुलै या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची १८ वर्षीय मुलगी गोव्यात आसगाव येथे अनधिकृतपणे मद्यालय चालवत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली होती.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची दहशत वाढली पाहिजे ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ नावाची दहशत वाढली पाहिजे ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

सावरकरांची दहशत ब्रिटिशांना होती; काँग्रेसलाही आहे आणि ही दहशत वाढली पाहिजे !

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्‍चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

सोनिया गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयांवर मोर्चा !

सोनिया गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ईडीच्या कार्यालयांवर मोर्चा !

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मागील काही दिवसांपासून कारवाई चालू केली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने २१ जुलै या दिवशी मुंबई आणि नागपूर येथील संचालनालयाच्या कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला.

कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयालवर लिहिले ‘हज हाऊस’ !

कर्णावती (गुजरात) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयालवर लिहिले ‘हज हाऊस’ !

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेसच्या कार्यालयावर ‘हज हाऊस’ असे लिहिले, तसेच येथील काँग्रेसच्या नेत्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.