राष्‍ट्रघातकी काँग्रेस !

राष्‍ट्रघातकी काँग्रेस !

आताही राहुल गांधी यांच्‍या बहुचर्चित ‘भारत जोडो’ यात्रेत दिग्‍विजय सिंह यांनी ‘केंद्र सरकारने ‘सर्जिकल स्‍ट्राईक’चे पुरावे कधीच दिले नाहीत’, असे राष्‍ट्रघातकी विधान केले.

भाजप सत्तेतून गेल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू ! – काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

भाजप सत्तेतून गेल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू ! – काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

काँग्रेसने अनेक दशके केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता राबवली. तेथे काँग्रेसने काय केले, हे सर्वच जगाला ठाऊक आहे; मात्र याविषयी कधी कुणी अशी कृती केली नाही, हे लक्षात घ्या !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

दिग्विजय सिंह यांच्या सर्जिकल स्टॉईकविरोधी विधानापासून काँग्रेसची फारकत !

‘भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’वर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार ?’, हेही काँग्रेसने जनतेला सांगावे !

(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

पंडित धीरेंद्र कृष्‍णशास्‍त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झाल्‍याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्‍हान दिले आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष सत्‍यजीत तांबे निलंबित !

प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष सत्‍यजीत तांबे निलंबित !

नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्‍या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज प्रविष्‍ट करून पक्षशिस्‍तीचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नानाभाऊ पटोले यांनी प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष सत्‍यजित तांबे यांना १९ जानेवारी या दिवशी निलंबित केले आहे.

(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास २ वर्षांत म्हादईवर धरण उभारणार !’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

(म्हणे) ‘सत्तेवर आल्यास २ वर्षांत म्हादईवर धरण उभारणार !’ – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

म्हादईवरील प्रकल्पाला दिलेली मान्यता ही केवळ आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी केलेली फसवणूक आहे. भाजपला कळसा-भंडुरा प्रकल्प करायचे नाहीत. गोव्यातील काँग्रेसवाले आता सिद्धरामय्या यांचा निषेध करणार का ?

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘सेतूसमुद्रम्’ प्रकल्‍प रोखा !

‘केंद्रशासनाने रामसेतूला राष्‍ट्रीय स्‍मारक घोषित करण्यास विलंब केला, तर ज्‍याप्रमाणे राममंदिराच्‍या बांधकामासाठी हिंदूंना रस्‍त्‍यावर उतरावे लागले होते, तोच भाग रामभक्‍तांंना येथेही करावा लागेल. असे होण्‍यापेक्षा केंद्राने रामसेतूला हानी पोचवू शकणार्‍या या प्रकल्‍पालाच पूर्णविराम देऊन हिंदूंच्‍या धर्मश्रद्धा जपाव्‍यात, हीच अपेक्षा !

अल्पसंख्यांकांना कधीपर्यंत सुविधा द्यायच्या ?, याचा निकषच ठरलेला नाही !

अल्पसंख्यांकांना कधीपर्यंत सुविधा द्यायच्या ?, याचा निकषच ठरलेला नाही !

हिंदूंच्‍या कररूपातील पैसा अशा प्रकारे वर्षानुवर्षे उधळणे आणि पुन्‍हा धर्मांधांकडून स्‍वतःवरच आक्रमणे करवून घेणे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! याविषयी हिंदूंनी संघटित होऊन वैधमार्गाने विरोध करणे आवश्‍यक !

हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !

हिंदू अल्पसंख्यांक म्हणजे भारत गमावणे !

देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यापूर्वी भारतापासून विभाजित होऊन जे स्वतंत्र देश झाले. यांतील एकही देश हिंदूंचा राहिलेला नाही. त्यामुळे हिंदूंनी अल्पसंख्यांक होणे म्हणजे काय ? याचे उत्तर ‘भारत गमावणे’, हेच आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक व्हायचे ? कि वैभवशाली भारताची निर्मिती करायची ? हे हिंदूंनी ठरवावे.