India Fourth Largest Economy : भारत बनला जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था !
आपण आपल्या चालू योजनांवर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो, तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आपण जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
आपण आपल्या चालू योजनांवर, विकासाच्या गतीवर कायम राहिलो, तर येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये आपण जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलच्या रात्री सर्व देशांवर आयात शुल्क (टेरिफ), म्हणजेच ‘रेसिप्रोकल टेरिफ’ (दुसर्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर लादलेले कर) लागू करण्याची घोषणा केली.
धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सरकारी तिजोरीतून एकाच धर्मियांसाठी पैशांची उधळपट्टी करणारी काँग्रेस राज्यघटनेचा नेहमीच अवमान करत आली आहे. तरीही हिंदू सातत्याने काँग्रेसला निवडून देऊन आत्मघात करत आहेत, हे त्यांच्या केव्हा लक्षात येणार ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला सर्वसमावेशी अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणारा आहे, तसेच त्यांची क्रयशक्ती वाढल्याने देशातील विकास झपाट्याने होण्यास हातभार लागणार आहे.
विरोधी पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ अल्प असले, तरी ‘विरोधी पक्ष पद द्यायचे कि नाही’, याविषयीचा निर्णय सत्ताधारी पक्षाला घेता येतो.
राजस्थान राज्याचा वर्ष २०२५ चा अर्थसंकल्प सादर करतांना राजस्थानच्या अर्थमंत्री दिया कुमारी यांनी धार्मिक पर्यटन आणि मंदिरांचा विकास यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाला कुणी नावे ठेवणारे असले, तरी आपण त्यांचे कौतुकच केले पाहिजे; कारण आता १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्या वैयक्तिक करदात्यांना आयकर भरावा लागणार नाही. हे धाडस भाजपने दाखवले आहे…
भारतीय अर्थ मंत्रालयाने ‘चॅट जीपीटी’, ‘डीपसीक’ यांसह सर्व ‘एआय अॅप्स’च्या वापरावर बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. २९ जानेवारी या दिवशी जारी केलेल्या या परिपत्रकाचा उद्देश संवेदनशील सरकारी डेटाची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि संभाव्य सायबर धोके रोखणे, हा आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प
केंद्र सरकारचा माघी गणेश जयंतीच्या दिवशी मध्यमवर्गियांना दिलासा !
अर्थतज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ‘पदवी’संपन्न, अर्थमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले डॉ. सिंह हे अर्थतज्ञ म्हणून जितके प्रसिद्ध होते, तितकेच ‘मौनी पंतप्रधान’ म्हणूनही !