बिशप जोसेफ कल्लारंगट यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघड होत असतांना खरे तर केंद्र सरकारने बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी उल्लेख केलेल्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट !

‘पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक सूत्रांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले’, असे पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर सांगितले.

फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा.

इटलीतील पाद्र्याची गुन्हेगारी वृत्ती जाणा !

रोम (इटली) येथील पाद्री फ्रान्सेस्को स्पागनेसी याने चर्चचे ८६ लाख रुपये चोरून या पैशांतून स्वतःच्या घरी समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची ‘लैंगिक संबंधांची मेजवानी’ (सेक्स पार्टी) आयोजित केली होती. यासाठी त्याने अमली पदार्थही विकत घेतले होते.

रोम (इटली) के पादरी फ्रान्सेस्को स्पागनेसी ने चर्च के ८६ लाख रुपये चुराकर ‘गे पार्टी’ आयोजित की ! ड्रग्ज का उपयोग किया !

पादरी का खरा चहरा समझें !

सर्वधर्मसमभावाच्या गुंगीमध्ये असलेल्या हिंदूंचा घात करण्यास टपलेले धर्मांध आणि मिशनरी !

‘स्वराज्य’ नावाच्या मासिकामध्ये लेखक आर्. जगन्नाथ यांचा लेख नुकताच वाचनात आला. त्यामध्ये दिलेली काही महत्त्वाची सूत्रे वाचण्यासारखी आहेत.

ख्रिस्ती तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मौलवींकडून काळ्या जादूचा वापर !

धर्मांध हे मुसलमानेतरांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ही राष्ट्रीय समस्या झाली असून त्या विरोधात हिंदूंसमवेत सर्वच पंथांतील लोकांनी संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’विरोधी राष्ट्रीय कायद्याची केंद्र सरकारकडे मागणी करायला हवी !

ख्रिस्ती धर्मगुरूंची वासनांधता आणि न्यायालयांचा नि:पक्षपातीपणा !

ख्रिस्त्यांकडून होणारी दुष्कृत्ये आणि अपप्रकार यांच्या दुष्परिणामांकडे भारतीय समाज दुर्लक्ष करत आला आहे. असे करणे म्हणजे आपण स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. ‘भारतीय आणि हिंदु समाज यांना याची जाणीव व्हायला हवी’, अशी अपेक्षा आहे.

झाम्बियामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनर्जिविताच्या प्रसंगाची स्वतःवर पुनरावृत्ती करतांना पाद्य्राचा मृत्यू !

नेहमी श्रद्धाळू हिंदूंना नावे ठेवणारे बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी काही बोलणार का ?

कोरोनाकाळात ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतर हा मानवतेसाठी कलंक !  – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या काळात नि:स्वार्थ भावाने साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना या काळात ‘हिंदूंचे धर्मांतर करणे, ही एक मोठी संधी आहे’, असे धर्मांतर करणारे मानत आहेत आणि तसा प्रयत्नही ते करत आहेत