ख्रिस्त्यांनी हिंदूंवर ३५० वर्षे अत्याचार केल्याच्या पार्श्वभूमीवर केली मागणी !
विहिंपवर ही मागणी करण्याची वेळ येऊ नये. केंद्र सरकारने स्वतःचे हे सूत्र लावून धरले पाहिजे ! – संपादक

कर्णावती (गुजरात) – मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर विहिंपने ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस भारताच्या दौर्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘ख्रिस्त्यांनी हिंदूंवर गेल्या ३५० वर्षांत केलेल्या अत्याचारांसाठी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे. तसेच ‘भारतात हिंदूंचे धर्मांतर करणार नाही’, अशी घोषणाही त्यांनी करावी, अशी मागणी केली आहे. विहिंपच्या संमेलनामध्ये विविध हिंदु संघटना, धर्माचार्य आदी सहभागी होणार आहेत. वर्ष २०२४ मध्ये विहिंपला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या अनुषंगाने संमेलनामध्ये विहिंपच्या विस्तारावरही चर्चा केली जाणार आहे.
VHP demands apology from Pope Francis for ‘crimes’ committed by Christians https://t.co/fO7l2xbyCW
— HJS Mumbai (@HJSMumbai) December 28, 2021
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त