नगर येथे ३० एप्रिलपर्यंत दशक्रिया विधी न करण्याचा पुरोहित संघटनेचा निर्णय !

अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्‍या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत.

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

सनदी अधिकारी संजय दीक्षित यांनी म्हटले आहे की, ब्राह्मणांनी स्वत: जाती निर्माण केल्या नाहीत, तर त्या काळाच्या ओघात निर्माण झाल्या आहेत; परंंतु बाह्मणांनीच जाती बनवल्याचे मान्य केले, तरी त्यातून लाभ कुणाचा झाला ?

ब्राह्मणांविषयी पसरवण्यात आलेला भ्रम दूर करणे आवश्यक ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

सार्‍या सन्माननीय व्यवसायांना राज्यघटनेने मागास बनवले आहे. ब्राह्मणांनी स्वत:साठी भिक्षा मागणे आणि नि:शुल्क अध्यापनाचे कार्य ठेवले.

केरळ ब्राह्मण सभेने निषेध केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ या लघुचित्रपटाचे नाव पालटले !

केरळ ब्राह्मण सभेच्या सदस्यांनी संताप व्यक्त केल्यामुळे ‘पट्टरूडे मटण करी’ नावाच्या लघुचित्रपटाचे शीर्षक पालटून ‘मटण करी’ असे करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये ! – शिवसेनेचा पत्रकाच्या माध्यमातून आरोप 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये.

मनुष्याची विविध कुकर्मे आणि त्यानुसार त्याला होणार्‍या नरकयातना (श्रीमद्भागवत्)

नरकापासून वाचण्यासाठी भगवंताचे सतत नामस्मरण करणे हाच मुक्तीचा सर्वोत्तम मार्ग !

एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी !

प्रतिवर्षी एल्गार परिषद घेणार आणि अखेरच्या श्‍वासापर्यंत मनुवाद आणि मनीवादाला विरोध करणार.- कोळसे पाटील

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !

बीड येथे जागो सरकार जागोच्या घोषणा देत ब्राह्मण समाजाचे शासनाला स्मरणपत्र

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांकडे सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत.

चिखली (जिल्हा बुलढाणा) मतदारसंघात ब्राह्मण समाजावर कधीही अन्याय होणार नाही ! – आमदार श्‍वेता महाल्ले 

ब्रह्मांडाचे ज्ञान असलेला आणि ईश्‍वराच्या पुष्कळ जवळ असलेला, म्हणजे ब्राह्मण. अशा ब्राह्मण समाजावर चिखली मतदारसंघात कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार सौ. श्‍वेता महाल्ले यांनी केले.