लातूर – कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित करतांना दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी करून त्यावर उपजिवीका करणार्या पुरोहितवर्गाला मात्र वगळण्यात आले. दळणवळण बंदी घोषित केल्याने पुरोहितांना यजमानांनी नेमून दिलेल्या पूजा विधीवर निर्बंध आलेत. त्यामुळे राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुरोहितवर्गाची अडचण लक्षात घेऊन या पुरोहितवर्गासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष श्री. निखिल लातूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !