लातूर – कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित करतांना दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी करून त्यावर उपजिवीका करणार्या पुरोहितवर्गाला मात्र वगळण्यात आले. दळणवळण बंदी घोषित केल्याने पुरोहितांना यजमानांनी नेमून दिलेल्या पूजा विधीवर निर्बंध आलेत. त्यामुळे राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुरोहितवर्गाची अडचण लक्षात घेऊन या पुरोहितवर्गासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष श्री. निखिल लातूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !