लातूर – कोरोना महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित करतांना दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधी करून त्यावर उपजिवीका करणार्या पुरोहितवर्गाला मात्र वगळण्यात आले. दळणवळण बंदी घोषित केल्याने पुरोहितांना यजमानांनी नेमून दिलेल्या पूजा विधीवर निर्बंध आलेत. त्यामुळे राज्यातील पुरोहितवर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुरोहितवर्गाची अडचण लक्षात घेऊन या पुरोहितवर्गासाठी ५ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष श्री. निखिल लातूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !