हिंदू आणखी किती दिवस मार खात रहाणार ?
उत्तरप्रदेशच्या फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी जाणार्या ३ हिंदु तरुणांवर ५ धर्मांधांनी चाकूद्वारे आक्रमण केले. त्यामुळे हे तीनही तरुण गंभीररित्या घायाळ झाले.
उत्तरप्रदेशच्या फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी जाणार्या ३ हिंदु तरुणांवर ५ धर्मांधांनी चाकूद्वारे आक्रमण केले. त्यामुळे हे तीनही तरुण गंभीररित्या घायाळ झाले.
युक्रेनच्या मारियुपोलमध्ये असलेला युरोपमधील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प कह्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्याकडून प्रयत्न केला जात आहे. रशियन सैन्याच्या आक्रमणात हा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
या फुटीरतावाद्यांना आतापर्यंत कठोर शिक्षा होणे अपेक्षित असतांना आता कुठे त्यांच्यावर गुन्हे नोंद होणार असतील, तर ‘या प्रकरणांचा निकाल किती वर्षांनी लागेल आणि शिक्षा कधी होईल ?’, हा प्रश्नच आहे !
बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.
अज्ञात युवकांच्या आक्रमणात अधिवक्त्याचा डोळा निकामी होण्यापर्यंत त्यांना मारहाण होते ही घटना पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण आहे
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला २० दिवस झाले असले, तरी ते अद्याप थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर ‘रशियाकडे केवळ १० दिवस उरले आहेत. या १० दिवसांत युक्रेनने खिंड लढवली, तर रशिया आपोआपच चितपट होईल, असा दावा अमेरिकेचे माजी सैन्यदल प्रमुख बेन होजेस यांनी केला आहे.
रशियाकडून येथील रहिवासी इमराती आणि एक मेट्रो स्थानक यांवर १५ मार्चच्या सकाळी हवाई आक्रमणे करण्यात आली. एका इमारतीवर केलेल्या आक्रमणात २ जण ठार झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे.
पंजाबमध्ये आता आम आदमी पक्षाचे सरकार आल्यानंतर हिंदूंवर आक्रमण होऊ लागणे, ही घटना भविष्यातील संकटाकडे लक्ष वेधत आहे. केंद्र सरकारने आतापासूनच पंजाबमधील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
आतंकवाद्यांना धर्म नसतो’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी या घटनेविषयी बोलतील का ?
रशियाने युक्रेन-पोलंड या देशांच्या सीमेजवळ ३० क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण यावोरिव तळावर झाले असून यामध्ये ३५ लोक ठार झाले असून १३४ जण घायाळ झाले आहेत.