सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

सनातन धर्माला वाचवण्यासाठी हरिद्वार येथे १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत हिंदु धर्म संसदेचे आयोजन

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर स्वामी यती नरसिंहानंद गिरि यांनी याचे आयोजन केले आहे. या धर्मसंसदेत मोठ्या संख्येने संत, महंत आणि धर्माचार्य उपस्थित रहाणार आहेत.

हिंदूंची दुःस्‍थिती : कारणमीमांसा आणि उपाययोजना

हिंदूंची दुःस्‍थिती : कारणमीमांसा आणि उपाययोजना

‘हिंदूंच्‍या दुर्दशेचे प्रमुख कारण हे आहे की, ते शतकांपासून शुद्ध राष्‍ट्रवादी, दूरदर्शी, झुंजार आणि प्रभावी नेतृत्‍व यांच्‍या अभावाशी झुंजत आहेत.

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

काँग्रेसने २६/११ च्या मुंबई आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे….

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई., एन्.सी.ई.आर्.टी. या केंद्र सरकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये अद्यापही हिंदूविरोधी लोक बसलेले असल्याने असा हिंदुद्वेष ते प्रदर्शित करत असतात. यावर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जत्रोत्सवात जुगार !

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दु:स्थिती !

निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

मनुष्याला उज्ज्वल पहाटेसाठी आपल्याला स्वतःचा अहंकार आणि स्वभावदोष यांच्याशी युद्ध करण्याविना गत्यंतरच नाही ! अहंकार अन् स्वभावदोष विरहित आणि म्हणूनच निसर्गाला अनुकूल असे हिंदु राष्ट्रच आपल्याला या पृथ्वीतलावर आणावे लागेल !’

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी !

त्रिपुरा येथील कथित घटनेवरून महाराष्ट्रात दंगल घडवणार्‍या जिहाद्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातारा येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची अमानुष मारहाण करून हत्या

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची अमानुष मारहाण करून हत्या

केरळमध्ये हिंदुद्वेषी माकपचे सरकार असल्यावर हिंदूंच्या आणि हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहेत. भविष्यात या हत्या होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून तेथील हिंदुत्वनिष्ठांच्या रक्षणाचा प्रयत्न करावा, असे हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘इस्लामिक स्टेट आणि हिंदुत्व एकच आहेत’, असे मी म्हटले नाही, तर ‘दोन्ही एकसारखे आहेत’, असे म्हटले !

(म्हणे) ‘इस्लामिक स्टेट आणि हिंदुत्व एकच आहेत’, असे मी म्हटले नाही, तर ‘दोन्ही एकसारखे आहेत’, असे म्हटले !

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण