भारत-नेपाळ सीमेवर गेल्या २ दशकांत मशिदी आणि मदरसे यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !
सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?
सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?
औरंगजेबाचे जणू आधुनिक वंशज असल्याप्रमाणे आता पुरोगाम्यांना केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी फटाके फोडण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्याचा आणखी चेव चढेल !
हिंदू सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि त्यांच्या सणांची टवाळी करतो. अशी टवाळी करण्याचे धारिष्ट्य अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या वेळी का दाखवले जात नाही ?
केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंना सल्ले देणारी अशी आस्थापने अन्य धर्मियांना त्यांच्या सणांच्या वेळी असे सल्ले का देत नाहीत ?
बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंदूंना विरोध का करावा लागत आहे ?
पोलिसांचा धाक नसल्याने आणि हिंदू सहिष्णु असल्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची विटंबना करण्याचे दु:साहस धर्मांधांकडून केले जाते. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक हिंदु अधिवक्त्याने धर्मरक्षणाच्या कार्यात योगदान द्यावे !
‘तुमच्या स्त्रिया आमच्या ‘हरम’चा (जनानखान्याचा) भाग होत्या, दासी होत्या !’, असेही आक्षेपार्ह आणि वासनांध विधान !
‘हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन’ (डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व) हा द्वेषावर आधारित आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमही अशाच ‘जिहाद’चा प्रकार गेल्या मासात पार पडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या विविध विद्वानांनी त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन घडवून त्यांच्या बुद्धीची पातळी किती आहे ? हे जगाला दाखवून दिले.