काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे !’

‘काश्मिरी हिंदूंवर अन्याय झाला असून सर्वांनी मिळून त्यांना साहाय्य केले पाहिजे !’

जर हे केजरीवाल यांना ठाऊक होते, तर त्यांनी आधीच हे का सांगितले नाही आणि त्यांना ते काय साहाय्य करू शकत आहेत, हे का घोषित केले नाही ? असे प्रश्‍न उपस्थित होतात !

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल जगमोहन यांना रोखण्यात येऊन काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या ! – पल्लवी जोशी

आम्ही चित्रपटात कोणतीही चुकीची गोष्ट दाखवलेली नाही. गेल्या ४ वर्षांचे संशोधन आणि काही कायदेशीर कागदपत्रे यांच्या आधारेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

सत्यामागील विद्वेष !

सत्यामागील विद्वेष !

चित्रपटातून धर्मांध आतंकवाद्यांचे खरे स्वरूप उघड झाल्याने धर्मांधांचे पित्त खवळले आहे. त्यामुळे ते काहीही विधाने करून स्वतःची वाईट बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. हिंदूंच्या करण्यात आलेल्या लुटीची लवकरात लवकर परतफेड करावी’, अशी अपेक्षा नियाज खान यांनी धर्मबांधवांकडून करावी !

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सरकारांनी अशी चौकशी का केली नाही ? केंद्र सरकारने वेळ न दवडता अशा प्रकारची समिती स्थापन करून सत्य समोर आणावेे !

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

आता ‘द केरल स्टोरी’ नावाचा चित्रपट येणार !

‘द कश्मीर फाइल्स’ने आता दडपलेला सत्य इतिहास देशासमोर आणण्याला प्रारंभ केला आहे. आता हळूहळू सर्वच इतिहास समोर आणून पीडित हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न होणे हा काळानुसार होत असलेला पालटच होय !

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

होळीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतरही हिंदूंवरच कारवाई होत असल्याने ३० हिंदूंचे पलायन

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर असा अन्याय होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! या घटनेची चौकशी करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंचे रक्षण करावे, असेच हिंदूंना वाटते !

(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

(म्हणे) ‘काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचारांना मी उत्तरदायी असेन, तर मला फाशी द्या !’ – फारुख अब्दुल्ला

असे सांगून फारुख अब्दुल्ला स्वतःविषयी सहानुभूती मिळवू पहात आहेत. हिंदूंवरील अत्याचारांना कोण उत्तरदायी आहे, हे आता जनतेला समजले आहे.

‘राजीव गांधी यांनी काश्मीरमधील हिंदू आणि शीख यांचे पलायन रोखण्यासाठी आवाज उठवला होता !’ – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेत दावा

‘राजीव गांधी यांनी काश्मीरमधील हिंदू आणि शीख यांचे पलायन रोखण्यासाठी आवाज उठवला होता !’ – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेत दावा

जर गांधी यांनी आवाज उठवला होता, तर काश्मिरी हिंदू आणि शीख यांचे पलायन का रोखले गेले नाही, हे चौधरी का सांगत नाहीत ?

आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

आता ‘गोवा इन्क्विझिशन’वर आधारित ‘द गोवा फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती व्हावी ! – प्रा. सुभाष वेलींगकर, हिंदुत्वनिष्ठ

३२ वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसधार्जिण्या विचारधारेमुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटली नाही.