अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !
देशात सर्वपक्षीय सरकारांच्या काळात अशा घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे राज्य आहे. त्यामुळे धर्मांधांना अधिक चेव चढला आहे. राजस्थानच्या हिंदूंनी याविरोधात संघटित झाले पाहिजे !