साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !

साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !

‘मनात सतत विचार येत रहाणे अथवा विचार करत रहाणे’, ही मनाची एक प्रक्रिया आहे. अनावश्यक विचारांचा व्यवहारी माणूस आणि साधक या दोघांनाही त्रास होत असतो…

नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ आस्थापनातील धर्मांतराविषयीचा चौकशी अहवाल सादर करा ! – State Commission For Women

नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ आस्थापनातील धर्मांतराविषयीचा चौकशी अहवाल सादर करा ! – State Commission For Women

नाशिक येथील टी.सी.एस्. आस्थापनामध्ये हिंदु महिलांना लव्ह जिहादमध्ये फसवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला. असे असूनही आरोपींवर धर्मांतराचा गुन्हा नोंदवण्याऐवजी केवळ धार्मिक भावना दुखावणे आणि विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले.

सावरकर सदन आणि सरकारचा हिशोब !

सावरकर सदन आणि सरकारचा हिशोब !

मुंबईत जागेला भाव पुष्कळ. फूटभर जागेसाठी माणसे न्यायालयात वर्षानुवर्षे उभी रहातात; पण काही जागा अशा असतात की, त्यांना ‘गुंठा-एकर’च्या पट्टीत मोजता येत नाही. त्या जागा इतिहासाने व्यापलेल्या असतात. ‘सावरकर सदन’ ही अशीच एक जागा.

Hindu Vidhidnya Parishad Demands : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराप्रमाणे महाराष्ट्रातील ‘सावरकर सदन’ खरेदी करून त्याचे संवर्धन करावे !

Hindu Vidhidnya Parishad Demands : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराप्रमाणे महाराष्ट्रातील ‘सावरकर सदन’ खरेदी करून त्याचे संवर्धन करावे !

सावरकर कुटुंबाने देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्या कुटुंबाच्या घराच्या संवर्धनाचा आर्थिक भारही त्याच कुटुंबावर टाकणे, हे अन्यायकारक ठरेल. ‘सावरकर सदना’ची जागा संबंधित मालकांकडून खरेदी करून येणार्‍या पिढ्यांसाठी हे सदन प्रेरणास्थान बनवावे.

राज्यघटना आणि राजे-महाराजे फसल्याची कथा

राज्यघटना आणि राजे-महाराजे फसल्याची कथा

राज्यघटनेने बनवलेल्या ‘बेसिक स्ट्रक्चर थिअरी’त (मूलभूत रचना सिद्धांत) सरकार काहीही करू शकते (‘बेसिक स्ट्रक्चर थिअरी’ डॉ. आंबेडकर यांनी लिहिली नव्हती, हे महत्त्वाचे). आपल्याकडचे राजे-महाराजे यात कसे फसले, या विषयाला धरून एक घटना येथे देत आहे.

Save Hindu Temple Lands : महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक !

Save Hindu Temple Lands : महसूलमंत्री बावनकुळे यांच्यासमवेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या शिष्टमंडळाची बैठक !

अधिनियमाला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा ठाम विरोध आहे. सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे. त्यामुळे सरकारने मंदिरांच्या हिताचा कायदा आणावा. जोपर्यंत मंदिरांच्या इनामी भूमी विक्रीसाठीच्या प्रस्तावित कायद्याचा मसुदा रहित केला जात नाही, तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील.

Bill Against Temple Land : ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त मुंबईत महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्त एकवटले !

Bill Against Temple Land : ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त मुंबईत महाराष्ट्रातील मंदिर विश्‍वस्त एकवटले !

वक्फ मंडळाची भूमी १ लाख एकरहून अधिक आहे; मात्र दुसरीकडे मंदिरांची इनामी भूमी विकण्यासाठी कायदा केला जात आहे. आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत. आम्ही हिंदुत्वनिष्ठ सरकारच्याच बाजूने मतदान करतो; परंतु हिंदूंनी ज्या कारणासाठी तुम्हाला मते दिली आहेत, त्या हिंदूंच्या भावना सरकारने जपायला हव्या.

मुंबईतील १ सहस्र चौरस मीटरची शासकीय भूमी ३३ वर्षांपासून अवैधरित्या ‘चर्च ऑफ सेंट अँड्यू अँड सेंट कोलंबा’ संस्थेच्या कह्यात !

मुंबईतील १ सहस्र चौरस मीटरची शासकीय भूमी ३३ वर्षांपासून अवैधरित्या ‘चर्च ऑफ सेंट अँड्यू अँड सेंट कोलंबा’ संस्थेच्या कह्यात !

हिंदु विधीज्ञ परिषदेची तात्काळ कारवाईची मागणी
३ वर्षांहून अधिक काळ ३ कोटी १७ लाख ४ सहस्र ८९५ रुपयांची थकबाकी !

देवस्थानांच्या भूमी नाहीशा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला प्रस्तावित कायदा !

देवस्थानांच्या भूमी नाहीशा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला प्रस्तावित कायदा !

वक्फच्या भूमींना संरक्षण देणारा; परंतु केवळ मंदिरांच्या भूमी नाहीशा करू इच्छिणार्‍या कायद्यास आणखी काय म्हणावे, असा प्रश्न पडतो, त्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत

मंदिरांच्या भूमी काढून घेणारा कायदा !

मंदिरांच्या भूमी काढून घेणारा कायदा !

कसलीच आंदोलने होत नसतांना, कुठलीच अपघात अथवा मोठ्या घोटाळ्याची परिस्थिती नसतांना अचानक एका कायद्याचे प्रारूप महाराष्ट्र राज्य सरकारने जनतेसाठी खुले केले आहे.