साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !
‘मनात सतत विचार येत रहाणे अथवा विचार करत रहाणे’, ही मनाची एक प्रक्रिया आहे. अनावश्यक विचारांचा व्यवहारी माणूस आणि साधक या दोघांनाही त्रास होत असतो…