Mhadei Water Dispute : कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी वन क्षेत्रातील भूमी वापरण्यास अनुमती नाही

कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारला मोठा फटका ! राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एन्.टी.सी.ए.) कर्नाटकला २६.९६ हेक्टर वनभूमीत कळसा-भंडुरा प्रकल्प बांधण्यास अनुमती नाकारली !

‘Gemini’App Better:अभ्यासांती निष्कर्ष : गूगलचे ‘जेमिनी’ एआय अ‍ॅप ‘चॅटजीपीटी’पेक्षा अधिक सरस !

जेमिनी एकाच वेळी मजकूर, कोड, ऑडिओ, प्रतिमा (इमेजेस) इत्यादींवर काम करू शकते, तर ‘चॅटजीपीटी’मध्ये ते वैशिष्ट्य नाही.

Mahendra More:भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा गोळीबारामुळे मृत्यू !

राज्यातील वाढत्या गोळीबाराच्या घटना म्हणजे अमेरिकेप्रमाणे ‘बंदूक संस्कृती’ तर येथे उदयास येत नाही ना ?

Education Marathi Schools:मराठी शाळांमध्ये तज्ञांकडून दिले जाणार १८ कलांचे शिक्षण !

शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असेल. शनिवार संगीत, कृषी, वाचन आदींसाठी राखीव ठेवण्यात येईल. आठवड्यातील हा एक दिवस विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असेल.

Rajasthan School Dress Code : गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करणार !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी ! अशी चेतावणी का द्यावी लागते ? विद्यार्थ्यांच्या पालकांना ते कळत नाही का ?

Wireless EV Charging : इलेक्ट्रिक वाहन महामार्गावरून धावतांनाच होईल भारित !

पुढील वर्षापासून ‘ड्राइव्ह अँड चार्ज रोड प्रोजेक्ट’ चालू होईल, अशी आशा अतिरिक्त मुख्य सचिव के.आर्. ज्योतीलाल यांनी व्यक्त केली.

India Myanmar Border : भारत-म्यानमार सीमा बंद करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाला ईशान्य राज्यांकडून विरोध !

मणीपूरमधील हिंसाचारासारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी घेण्यात आला आहे निर्णय !

मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

महाराष्ट्राबाहेर मराठा साम्राज्याच्या झालेल्या विस्तार पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. लवकरच हा इतिहास प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

केरळचा उदो उदो करण्याच्या नादात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड !

शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.

केरळच्या राज्यपालांना साम्यवाद्यांचा विरोध !

साम्यवाद्यांच्या चुकीच्या विचारसरणीमुळे त्यांचे भारतीय राजकारणातील स्थान नगण्य होत चालले आहे. गेली १० वर्षे हिंदूंमध्ये झालेली जागृती, हिंदूंवरील अन्याय निवारण, हिंदूंकडून होत असलेली ‘हिंदु राष्ट्रा’ची न्याय मागणी, हे सर्व साम्यवाद्यांना असह्य होत आहे.