शासनाच्या सर्व विभागांत मराठीचा वापर व्हावा ! – सुभाष देसाई
मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
महापालिकेच्या पहाणीत अग्नीसुरक्षा यंत्रणा आढळून आली नाही तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येईल,
रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार आणि भ्रमणभाष क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.
असा अहवाल न्यायालयाला मागवावा लागतो, याचा अर्थ सरकार आणि प्रशासन निष्क्रीय आहेत, असाच होतो !
इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !
नायलॉन मांजा वापरणारे यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
सरकार शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प अन्यत्र स्थलांतर करू इच्छित असेल, तर कुडचडे मतदारसंघात ‘आयआयटी’ प्रकल्प स्थापण्यास मी इच्छुक आहे – कायदामंत्री नीलेश काब्राल
ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती ताळगावच्या आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
निगडीमधील अमोल वाले टोळी आणि पिंपरीतील धर्मेश पाटील टोळी यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कृतींसाठी असलेल्या भूमीवरील आरक्षण उठवण्यासाठी प्रयत्न चालू आहे.