Nagmangal Rioters From Bangladesh : नागमंगल (कर्नाटक) येथील दंगलीत घुसखोर बांगलादेशी मुसलमानांचा हात !
केंद्रातील भाजप सरकारने आता तरी देशभरातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
केंद्रातील भाजप सरकारने आता तरी देशभरातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
द्वेष नेहमीच मानवी अस्तित्वाचा भाग आहे; परंतु आज आपण खूप द्वेषपूर्ण गुन्हे पहात आहोत. गुंडांनी हिंदु समाजाविरुद्ध द्वेष आणि कट्टरता यांच्या नावाखाली श्री स्वामीनारायण मंदिराची हानी केली.
बांगलादेशात जिहादी मुसलमानांकडून हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांमुळे भारतात भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट सामन्यांची मालिका आयोजित न करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हिंदु संघटनांकडून केली जात आहे.
युक्रेन रशियाविरुद्धच्या युद्धात भारतीय तोफगोळे वापरत आहे. भारतीय शस्त्रास्त्रांच्या उत्पादकांच्या वतीने ते युरोपीय देशांना विकले गेले. नंतर ते युक्रेनला पाठवण्यात आले. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे.
पाकिस्तान कुणाकुणा समवेत आहे ? आणि कोणकोण पाकिस्तानसमवेत आहे ?, हे पाकिस्तानेच सांगितले ते बरे झाले ! त्यामुळे आता तरी भारतियांना काँग्रेसचे खरे स्वरूप कळेल !
भारतात होणारी प्रत्येक दंगल धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंना लक्ष्य करून केली जाते, हा इतिहास आणि वर्तमान आहे. भविष्यातही हेच घडत रहाणार असून यातही कुणाचे दुमत असणार नाही; मात्र जाणीवपूर्वक स्वतःला पीडित दाखवण्याचे कथानक मुसलमानांकडून नेहमीच रचले जाते, तेच ही संघटना या वेळीही करत आहे !
चीनचे विस्तारवादी धोरण पहाता चीनने असे काही कृत्य केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! अशा चीनला धडा शिकवण्यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी चीनच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक !
आपली मुले काय करत आहेत, याकडे पालकांचे लक्ष आहे का ? ‘त्यांच्यावर योग्य संस्कार करत आहोत का ?’, याचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना साधनेचे संस्कार केल्यास अशा घटना घडणार नाहीत !
झिम्बाब्वे देशात उपासमारीचा सामना करण्यासाठी सरकारने हत्तींना मारण्याचे आदेश दिले आहेत. झिम्बाब्वेच्या ४ जिल्ह्यांमध्ये २०० हत्ती मारून त्यांच्या मांसाचे विविध समुदायांमध्ये वाटप करण्याचा निर्णय झिम्बाब्वे सरकारने घेतला आहे.
शाहपुरा येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्या तलावाबाहेरच मृत शेळीचे अवशेष आढळून आल्यानंतर हिंदु संघटनांकडून येथे आंदोलन करण्यात आले. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्याचा आरोप या संघटनांनी केला.