संपादकीय : अल्पवयीन धर्मांधांची आक्रमकता !

उदयपूर येथील शाळेत धर्मांध मुलांनी हिंदु मुलांवर केलेले हिंसक आक्रमण, हे भविष्यातील संकटाचे दर्शक !

स्वामी विवेकानंद यांचे आज्ञापालनाविषयीचे विचार !

आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणवा; पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तींची आज्ञा पाळल्यावाचून केंद्रीकरण शक्य होणार नाही. वेगवेगळ्या शक्तींचे ….

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे वाळवे बद्रुक (जिल्हा कोल्हापूर) येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या ..

हसावे कि रडावे ?

‘सासरी जातांना नवरीने कसे रडावे ?’, यासाठी ७ दिवसांचा ‘क्रॅश कोर्स’ भोपाळमध्ये आयोजित करण्यात आल्याचे वृत्त वाचनात आले होते. यामध्ये ‘रडायचे कसे ?’, ‘रडतांना विशिष्ट नक्कल कशी करायची ?’….

केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या विरोधात राज्य सरकारने कायदे करणे हे निंदनीय !

अलीकडच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या विरोधात राज्य सरकारने कायदा करणे, हे अधिक प्रमाणात होत आहे. उदा. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या बंगाल, तेलंगाणा आणि इतर राज्ये..

पंजाब कर्करोगयुक्त शेतीमालासाठी कुप्रसिद्ध : नियंत्रित न केल्यास संपूर्ण भारतात कर्करोग पसरण्याचा धोका !

पंजाबच्या ‘माळवा’ भागातून राजस्थानात प्रतिदिन धावणारी ‘बठिंडा-बिकानेर पॅसेंजर रेल्वे’ ही ‘कॅन्सर (कर्करोग) एक्सप्रेस’ या नावाने कुप्रसिद्ध आहे. ही गाडी प्रतिदिन मोठ्या संख्येने कर्करोगाच्या रुग्णांना…

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ केवळ धर्मविरोधी नाही, तर देशविरोधी आहे !

१९९० च्या सुमारास अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सनातन संस्था या दोन्ही संस्था जन्माला आल्या. आज ३ दशकांनंतर या दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला, तर लक्षात येईल की, कुणाचे कार्य काळाच्या कसोटीवर टिकले आहे.

गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांना जामीन, तर हिंदुत्वनिष्ठ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मात्र कारावास !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची निर्दोष मुक्तता होईपर्यंत ८ वर्षे जामीन मिळाला नाही.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !

स्वप्नात वशिष्ठऋषींनी साधिकेला दर्शन देणे आणि ‘या जन्मात मी प.पू. दादाजी यांच्या रूपात तुझ्या समवेत आहे’, असे त्यांनी सांगणे…

सद्गुरु स्वाती खाडये यांना भेट म्हणून मिळालेली श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती जागृत असल्याचे जाणवणे

जेव्हा मी देवीच्या समोर उभे न रहाता माझ्या थोडे डावीकडे सरकून देवीचे ४५ अंश कोनातून दर्शन घेतले, तेव्हा ‘देवीने तिचे डोळे उजवीकडे फिरवले आहेत’, असे मला जाणवले…