
आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणवा; पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तींची आज्ञा पाळल्यावाचून केंद्रीकरण शक्य होणार नाही. वेगवेगळ्या शक्तींचे असे केंद्रीकरण झाल्याविना कोणतेही महान कार्य होऊ शकणार नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !