स्वामी विवेकानंद यांचे आज्ञापालनाविषयीचे विचार !

स्वामी विवेकानंद

आज्ञापालन करण्याचा गुण अंगी बाणवा; पण आपल्या श्रद्धेचा त्याग करू नका. आपल्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या व्यक्तींची आज्ञा पाळल्यावाचून केंद्रीकरण शक्य होणार नाही. वेगवेगळ्या शक्तींचे असे केंद्रीकरण झाल्याविना कोणतेही महान कार्य होऊ शकणार नाही.

(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)