महापालिकेची एफ.सी. रोडवरील बार आणि पब यांवर कारवाई !
घटना घडल्यावर महापालिका जागी झाली का ? हे खरेतर आधीच करणे आवश्यक होते.
घटना घडल्यावर महापालिका जागी झाली का ? हे खरेतर आधीच करणे आवश्यक होते.
आषाढीच्या पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. ही पूजा पहाटे २.२० वाजता होणार आहे.
२६ जूनला सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण गावातील नागरिक त्या वेळी उपस्थित होते.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात दारूसाठी देवघराचा वापर करणे, हा जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा दुष्परिणाम ! जिल्ह्यात दारूबंदी असतांना घरात दारू येतेच कशी ?
कोकण रेल्वेस्थानकांचे सुशोभीकरण केले, तरी प्रवाशांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. कोकण रेल्वे कोकणातून जाऊनसुद्धा याचा लाभ गोवा, केरळ यांसह अन्य राज्यांना मिळत आहे.
नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी जिल्ह्यातील १६ सहस्र रिक्शाचालकांनी बंद पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंबईतून कुणाकडून अमली पदार्थ घेतले, ती सर्व साखळी पोलिसांनी नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे !
धर्मामुळेच समाजाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांतून जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन श्री. प्रज्वल गुप्ता यांनी केले.
गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे.
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.