
कोल्हापूर – नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी जिल्ह्यातील १६ सहस्र रिक्शाचालकांनी बंद पुकारला होता. या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यात मुख्यत्वेकरून रेल्वेस्थानक, बसस्थानक, रुग्ण, शहरातील मुख्य चौकात नागरिकांना रिक्शा उपलब्ध न झाल्याने त्यांना चालत जावे लागले, तसेच स्वत:चे सामानही रस्त्यावरून ओढत न्यावे लागले. अनेक ठिकाणी वृद्धांना अधिकोष, तसेच महत्त्वाच्या कामांच्या ठिकाणी रिक्शा उपलब्ध न झाल्याने जाता आले नाही. २४ जून या दिवशी रात्री १२ वाजता हा संप चालू झाला आणि २६ जूनच्या पहाटे ५ वाजेपर्यंत चालू होता.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !