इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत सनातनच्या साधकांचे सुयश !

सर्व विद्यार्थी साधकांनी या यशाचे श्रेय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण केले आहे. सर्वांचा त्यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.

कर्नाटक बनत आहे दुसरे पाकिस्तान ?

बिदर (कर्नाटक) येथील गुरुनानक देव अभियांत्रिकी महाविद्यालयात नाटकाचा सराव चालू होता. या वेळी काही हिंदु विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिल्याने धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. यात २ विद्यार्थी घायाळ झाले.

मोरजी समुद्रकिनार्‍याला ध्वनीप्रदूषणाचा धोका !

यास उत्तरदायी असलेले पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना तात्काळ बडतर्फ केले पाहिजे !

संपादकीय : ससून : गुन्हेगारांचे आश्रयस्थान ?

आपल्या अधिकारांचा गैरवापर करून खोटे अहवाल देणार्‍या आधुनिक वैद्यांना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा हवी !

सुटीतील संस्कार !

शाळांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्या चालू झाल्या की, उन्हाळी शिबिरांना पेव फुटते. अनेक ठिकाणी गायन, वादन, नाट्य, अभिनय, नृत्य, साहसी खेळ, गिर्यारोहण, पोहणे अशा विविध शिबिरांचे आयोजन केले जाते.

ईश्वरप्राप्तीसाठी समर्पण भाव कसा असायला हवा ?

नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की, नाम उच्चारणारा आणि ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते; म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे.

विद्युत्चुंबकीय लहरींविना ऐकू येणारे आकाशातील शब्द !

‘आकाश सार्‍या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आकाशात असंख्य लहान मोठे शब्द पसरलेले आहेत. देवाने आपले कान चांगलेच बहिरे केले आहेत, हे चांगले केले; अन्यथा त्या आवाजाच्या (शब्दांतील) गोंगाटाने आपले डोके फिरायची वेळ येईल. काही लोकांच्या कानात आवाज ऐकू येतात आणि ते बेचैन होतात. हे कानाची श्रवणशक्ती वाढल्याचे लक्षण आहे. आकाशवाणी केंद्र आकाशातील शब्द निवडून (फिल्टर करून) … Read more

राष्ट्रविचारक आणि वक्ते असणारे दादूमिया !

‘पण मी काय म्हणतो’,या वाक्याचा प्रारंभ आणि ‘हां ना राव’, या वाक्याची अखेर करणारे बडोद्याचे प्रख्यात स्तंभलेखक, राष्ट्रविचारक, वक्ते असणारे डॉ. दामोदर विष्णु नेने (दादूमिया) यांचे नुकतेच निधन झाले. स्वमताचे आग्रही; पण तरीही परमत जाणून घेणारे असे ते व्यासंगी व्यक्तीमत्त्व होते !

सिद्धगिरी रुग्णालयात हृदयरोग रुग्णांना विनामूल्य उपचार मिळणार ! – डॉ. गणेश इंगळे

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले, ‘‘सर्व उपचार सिद्धगिरी रुग्णालयाच्या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार विनामूल्य, माफक आणि पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हृदयरुग्णांकरिता उपचार करण्यासाठी ‘सिद्धगिरी हृदयरोग विभाग’ आशेचा किरण ठरेल.