देशातील सर्व विद्यापिठांत असे करा !

मुंबई विद्यापिठात जून २०२४ या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम चालू केला जाणार आहे. मुंबई विद्यापिठातील हिंदु अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ मासांचे प्रमाणपत्र आणि १२ मासांचा पदविका अभ्यासक्रम आरंभिला जाणार आहे.

संपादकीय : अभ्यासक्रमाचे पुनरुत्थान अत्यावश्यक !

शासनाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून मंदिर व्यवस्थापनाचे धडे दिल्यास त्यांच्यात देशव्यापी सुसूत्रता निर्माण होईल !

परमार्थसाधना आणि अनुसंधान

आत्मारामाच्या अखंड स्मरणामध्ये जगणे, म्हणजेच समाधानरूप अवस्था आणि आत्मारामाला चिकटून रहाता येईल, असे मन सिद्ध करणे, हीच परमार्थसाधना होय.

संतसाहित्याचा विद्यार्थी जीवनात उपयोग आहे का ? आणि असल्यास कसा ?

साहित्याची व्याख्या ‘हितेन सहितं साहित्यम् ।’ म्हणजे ‘जे हिताचे साधन होते किंवा हित साध्य करून देते, ते साहित्य होय’, अशी केली आहे.

‘कॉलेजन सप्लीमेंट’ आणि आयुर्वेदातील उपचार

बाजारात काही तरी दिसले म्हणून वहावत जाण्यापेक्षा त्यांसाठी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करावा. आयुर्वेदात बहुतेक उत्तरे सापडतात. वैद्यांनीही आजच्या घडीला आजूबाजूला काय चालू आहे, याविषयी अद्ययावत् रहाणे आवश्यक !

दूध घातलेला चहा किंवा कॉफी पिणे टाळा !

‘दूध घातलेला चहा प्यायल्याने अनेकांच्या शरिरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि त्यातूनच ‘ॲनिमिया’चा त्रास वाढतो’, असा निष्कर्ष या परिषदेने काढला आहे.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून योगऋषी रामदेवबाबा यांना लक्ष्य ?

रामराज्य आणण्यासाठी केवळ शासक पालटून उपयोग नाही, तर त्यासाठी प्रशासकीय व्यवस्था अन् कायदे पालटावे लागतात !

हुकूमशहाच्या भूमिकेत जाऊन समांतर न्यायव्यवस्था निर्माण करत निर्णय देणारे कथित पत्रकार निखिल वागळे !

नेहमीप्रमाणेच वागळे यांनी ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या उक्तीनुसार विधाने करून सनातनद्वेष प्रकट केला आहे; परंतु दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून हे लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत.