भारताचा शत्रू आणि पाकचा मित्र असलेला काँग्रेस पक्ष !

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद विधान परिषदेमध्ये म्हणाले, ‘‘भाजपवाल्यांसाठी पाकिस्तान एक शत्रूराष्ट्र आहे; मात्र आमच्यासाठी पाकिस्तान शत्रूराष्ट्र नाही. तो केवळ एक शेजारी देश आहे.’’

अहिल्यानगर येथे २०० जणांना विषबाधा !

जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २८ फेब्रुवारीला झालेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली. त्यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास होऊ लागल्याने अनेकांना रुग्णालयात नेण्यात आले.

संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !

पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विषयभोगासाठी, भयामुळे, लोभामुळे आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा धर्म सोडू नये; कारण धर्म नित्य आहे. सुखदुःखे अनित्य आहेत.

‘जय श्रीराम’ म्हणा !

रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी स्वर्गीय आनंद काय असतो, याचा अनुभव देशवासियांनी घेतला. सारा देश त्या वेळी राममय झाला होता.

भारताची स्वतःची विज्ञान आणि तंत्रज्ञान परंपरा होती का ? असल्यास तिचे काही आधार आहेत का ?

अस्त्रविद्या म्हणजे ‘मिसाईल्स’ (क्षेपणास्त्र) नव्हेत. प्रक्षेपित केलेले ‘मिसाईल’ आवरता येत नाही. अस्त्र प्रक्षेपित केल्यानंतरही त्याचा उपशम (थांबवणे) करता येत होता.

हिंदु राष्ट्राची उभारणी !

हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे 

५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍यास १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !

चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या संतोष आबा भोईटे यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.